अकोला येथील कृषी साहाय्यक पदाच्या भरती परीक्षेत अपव्यवहार !
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापिठाच्या अंतर्गत १० एप्रिल या दिवशी घेण्यात आलेल्या कृषी साहाय्यक नोकरभरतीच्या परीक्षेत अपव्यवहार झाल्याची तक्रार कृषी विभागाच्या सचिवांकडे करण्यात आली आहे.
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापिठाच्या अंतर्गत १० एप्रिल या दिवशी घेण्यात आलेल्या कृषी साहाय्यक नोकरभरतीच्या परीक्षेत अपव्यवहार झाल्याची तक्रार कृषी विभागाच्या सचिवांकडे करण्यात आली आहे.
शाळाच जर अशा प्रकारे सर्रासपणे विद्यार्थ्यांना नक्कल करण्यास साहाय्य करत असेल, तर तेथील विद्यार्थी कधीतरी आदर्श असतील का ?
शालांत परीक्षेत ‘कॉपी’चे प्रकार आढळल्यास त्या शाळेत भविष्यात १० वीच्या परीक्षा घेण्यात येणार नाहीत, तसेच शाळेची मान्यता रहित करण्यात येईल.
‘नुसता विचारही किती सुखावह आहे. परीक्षा नसत्या तर ? शालेय जीवनात विद्यार्थी कित्येक परीक्षांना सामोरे जात असतो. चाचणी, सहामाही, वार्षिक परीक्षा या नेहमीच्या झाल्याच; पण त्याच समवेत तोंडी, पाठांतर, विज्ञान प्रयोग,…..
पदभरतीतील निष्काळजीपणामुळे महाराष्ट्र राज्य गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या (म्हाडा) अपकीर्ती प्रकरणी जी.ए. सॉफ्टवेअरसह तिच्या संचालकांना महाराष्ट्र शासनाने कायमस्वरूपी काळ्या यादीमध्ये टाकले आहे.
दहावी आणि बारावीची ‘ऑफलाईन’ परीक्षा रहित करण्यास नकार देत या संदर्भातील याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली.
राज्यातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या घटत असून २१ फेब्रुवारी या दिवशी ८०६ कोरोनाचे नवे रुग्ण, तर ५३ ओमायक्रॉनबाधितांची नोंद झाली.
‘शिक्षणापेक्षा हिजाब मोठे समजणारे इस्लामी देशांत का रहायला जात नाहीत ?’, असा प्रश्न कुणी विचारला, तर त्यात आश्चर्य ते काय ?
‘कोरोनाच्या काळात होणारी नीट पीजी परीक्षा पुढे ढकलण्यात यावी, अशी विद्यार्थ्यांची मागणी होती. ही परीक्षा स्थगित करण्याची मागणी सर्वोच्च न्यायालयातही करण्यात आली होती.
वर्ष २०१९-२० मधील शिक्षक पात्रता परीक्षेत अपात्र ठरलेल्या ७ सहस्र ८८० विद्यार्थ्यांकडून प्रत्येकी १ लाख रुपये घेऊन त्यांना पात्र ठरवण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार पोलीस अन्वेषणात उघड झाला आहे.