संतांकडून हिंदु राष्ट्राच्या राज्यघटनेच्या निर्मितीचे कार्य चालू !
७५० पानांपैकी ३२ पानांची राज्यघटना सिद्ध !
७५० पानांपैकी ३२ पानांची राज्यघटना सिद्ध !
प्रशांत भूषण यांनी सर्वाेच्च न्यायालयावर केलेल्या टीकेला ‘बार कौन्सिल ऑफ इंडिया’चे प्रत्युत्तर !
जिहादी आतंकवाद्यांचा शोध घेतांना ‘एक्सल’ याला एका घरात पाठवण्यात आले होते. आतंकवाद्यांनी श्वानावर गोळीबार केला. यात त्याचा मृत्यू झाला; मात्र या घरात आतंकवादी लपले आहेत, हे सैन्याला कळले आणि सैन्याने आतंकवाद्यांना ठार मारले.
भारताच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त केंद्रशासनाकडून १३ ते १५ ऑगस्ट या काळात ‘हर घर तिरंगा’ या अभियानास प्रारंभ करण्यात आला आहे. या अभियानानुसार देशातील प्रत्येक घरावर तिरंगा फडकावण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
या चित्रपटाचे निर्माते, दिग्दर्शक आणि अभिनेते यांच्यावर कठोर कारवाई झाली, तरच हिंदु धर्माचा अशा प्रकारे जाणीवपूर्वक अवमान करण्याचे प्रकार थांबतील !
या निवेदनामध्ये ‘या उपक्रमानंतर राष्ट्रध्वज सन्मानपूर्वक जपण्यात यावेत, तसेत प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजाचा वापर करण्यात येऊ नये’, अशीही विनंती करण्यात आली आहे.
देहली पोलिसांनी दारूगोळ्याची तस्करी करणार्या टोळीला पकडून त्यांच्याकडून २ सहस्र जिवंत काडतुसे जप्त केली. या प्रकरणी ६ जणांना अटक करण्यात आली आहे.
जगभरातील १७२ शहरांचा अभ्यास केल्यानंतर ‘इकोनॉम्सिट इंटेलिजेंस युनिट’ या संस्थेने जगातील रहाण्याच्या दृष्टीने योग्य आणि अयोग्य शहरांची सूची घोषित केली आहे.
यासमवेतच प्रकरणाचे अन्वेषण पूर्ण होईपर्यंत शर्मा यांना अटकेपासून संरक्षणही देण्यात आले आहे. शर्मा यांच्या जिवाला धोका असल्याने हा आदेश देण्यात आला.
निवडणूक आयोगानेच आता अशी आश्वासने देण्यावर बंदी घातली पाहिजे !