मुंब्रा (ठाणे) येथून आतंकवादविरोधी पथकाने एका धर्मांधाला कह्यात घेतले
पोलिसांनी यासंदर्भात कुठलीही अधिक माहिती देण्यास नकार दिला आहे.
पोलिसांनी यासंदर्भात कुठलीही अधिक माहिती देण्यास नकार दिला आहे.
चित्रपटात श्रीराम आणि रावण यांची चुकीच्या पद्धतीने तुलना करून हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या !
१२ सप्टेंबरच्या रात्री अंबरनाथमध्ये कार आणि रिक्शा यांमध्ये जोरदार धडक होऊन अपघात झाला. अंबरनाथ तालुक्यातील पालेगावच्या नवीन एम्.आय.डी.सी. रस्त्यावर ही घटना घडली.
भाईंदर (पश्चिम) भागातील भोलानगर येथे मीरा-भाईंदर महानगरपालिकेची स्मशानभूमी आहे. या भागात ही एकमेव स्मशानभूमी असून येथे ‘गॅस’वरील शवदाहिनीत, तसेच लाकडांच्या साहाय्याने अंत्यविधी केले जातात.
कल्याण तालुक्यातील वरप येथील भूमींविषयीच्या हरकतीवरील सुनावणीचे निकालपत्र देण्यासाठी कल्याण येथील तहसीलदार दीपक आकडे यांनी १ लाख रुपयांची लाच मागितली, तसेच लाचेची रक्कम शिपाई मनोहर हरड यांच्याकडे देण्यास सांगितले.
बाजारांमध्ये ध्वजसंहितेचा अवमान होईल, असे टी शर्ट, मास्क, विक्रीसाठी आलेले आहेत. विक्रेत्यांवर कारवाई करून राष्ट्रध्वजाचा अवमान रोखावा, या मागणीचे निवेदन हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ठाणे जिल्ह्यातील पोलीस ठाण्यात देण्यात आले ….
परमबीर सिंग यांच्या निर्देशावरून ठाणे खंडणीविरोधी पथकाचे तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप शर्मा, राजकुमार कोथमिरे यांच्यासह काही अधिकार्यांनी आपल्याला खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची चेतावणी देऊन साडे तीन कोटी रुपये उकळले…
मध्यरात्री २.३० वाजता पाण्याच्या पातळीत वाढ झाल्यामुळे प्राण्यांचे पिंजरे पाण्याखाली गेले होते; मात्र श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या कार्यकर्त्यांनी प्राण्यांची सुटका केली.
पालघर जिल्ह्यात झालेले साधूंचे हत्याकांड प्रकरण
कामेश मोरे याच्या विरोधात बनावट मतदार ओळखपत्रे सिद्ध केली म्हणून खडकपाडा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंद केला आहे.