कॅनडातील गुरुद्वारामध्ये लावण्यात आले आहेत भारतीय अधिकार्यांच्या हत्येसाठी चिथावणी देणारे फलक !
कॅनडामध्ये दुसरे पाकिस्तान झाले आहे, असेच यावरून लक्षात येते !
कॅनडामध्ये दुसरे पाकिस्तान झाले आहे, असेच यावरून लक्षात येते !
मस्तुंग येथे सकाळी साडेदहा वाजता झालेल्या भीषण बाँबस्फोटामध्ये आतापर्यंत ५४ जण ठार झाल्याचे आणि ३० हून अधिक जण घायाळ झाल्याचे वृत्त आहे. येथे मदिना मशिदीजवळ हा बाँबस्फोट झाला.
राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने खलिस्तानी आतंकवादी आणि गुंड यांच्या विरोधात कारवाई करतांना देशातील ५ राज्यांतील ५० हून अधिक ठिकाणी धाडी घातल्या.
भारतावर बिनबुडाचे आरोप करणार्यांचे समर्थन करणार्या शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक कमेटीकडून भारत सरकारने स्पष्टीकरण मागितले पाहिजे !
या आक्रमणातील आरोपी डेव्हिड हेडली याने राणा यास ईमेल पाठवल्याची, तसेच राणासमवेत एकत्रित प्रवास केल्याचीही माहिती पोलिसांच्या हाती लागली आहे.
पाकिस्तानने बलुचिस्तान, सिंध आदी प्रांतांतील लोकांच्या समस्या सोडवण्याकडे लक्ष द्यावे. अन्यथा निकटच्या भविष्यात त्याला त्याच्या अर्ध्याअधिक भूमीवरच तुळशीपत्र ठेवावे लागेल !
भारताच्या परराष्ट्रनीतीचाच हा विजय आहे. भारताने अशाच प्रकारे आक्रमक धोरण राबवून खलिस्तान्यांना आश्रय देणार्या देशांवर दबाव आणल्यास खलिस्तानांवर वचक बसवणे भारताला शक्य होईल !
कॅनडामध्ये २५ सप्टेंबर या दिवशी २ ठिकाणी भारताच्या विरोधात खलिस्तान्यांनी निदर्शने केली. या वेळी भारताचे राष्ट्रध्वज, तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुतळा जाळण्यात आला.
कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी खलिस्तानी आतंकवादी हरदीप सिंह निज्जर याच्या हत्येच्या प्रकरणी भारताचा हात असल्याच्या केलेल्या आरोपावर आता श्रीलंकेने भारताच्या बाजू घेतली आहे.
या खलिस्तानी आतंकवाद्यांनी ब्रिटन, अमेरिका, कॅनडा, दुबई, पाकिस्तानसह इतर देशांमध्ये आश्रय घेतला आहे. आता या सर्व पसार आतंकवाद्यांची संपत्ती अवैध कारवाया प्रतिबंधक अधिनियमाच्या कलम ३३ (५) अंतर्गत जप्त करण्यात येणार आहे.