दाऊदचा ‘आइकमन’ होणार ?
भारत सरकारने दाऊदपासून पाकमध्ये लपून बसलेल्या सर्वच आतंकवाद्यांना पाकमध्ये घुसून वेचून-वेचून ठार मारावे आणि पुढील वर्षीचा स्वातंत्र्यदिन ‘आतंकवादमुक्त’ वातावरणात साजरा करावा, ही राष्ट्रप्रेमींची अपेक्षा !
भारत सरकारने दाऊदपासून पाकमध्ये लपून बसलेल्या सर्वच आतंकवाद्यांना पाकमध्ये घुसून वेचून-वेचून ठार मारावे आणि पुढील वर्षीचा स्वातंत्र्यदिन ‘आतंकवादमुक्त’ वातावरणात साजरा करावा, ही राष्ट्रप्रेमींची अपेक्षा !
हिंदूंनो, भारत पुन्हा एकदा इस्लामी राजसत्तेच्या नियंत्रणात जाण्याआधी हिंदु राष्ट्राची स्थापना करा !
जिहादी आतंकवाद्यांचा शोध घेतांना ‘एक्सल’ याला एका घरात पाठवण्यात आले होते. आतंकवाद्यांनी श्वानावर गोळीबार केला. यात त्याचा मृत्यू झाला; मात्र या घरात आतंकवादी लपले आहेत, हे सैन्याला कळले आणि सैन्याने आतंकवाद्यांना ठार मारले.
जिहादी आतंकवाद्यांनी पोखरलेला भारत ! अशांना फाशीची शिक्षा दिली पाहिजे !
देशभरात होणार्या हिंदूंच्या हत्या रोखण्यासाठी जिहाद्यांवर कठोर कारवाई करणे, तसेच त्यांना साहाय्य करणार्या पी.एफ्.आय.आणि एस्.डी.पी.आय.या संघटनांवर बंदी घालावी, अशी मागणी या आंदोलनाच्या माध्यमातून करण्यात आली.
पाकमध्ये घुसून दाऊद याला धडा शिकवण्याची धमक भारत कधी दाखवणार ?
कलम ३७० रहित झाल्यापासून चवताळलेल्या जिहादी आतंकवाद्यांना धडा शिकवण्यासाठी त्यांच्या मुसक्या आवळण्यासह त्यांचा निर्माता असलेल्या पाकला नष्ट करा, अन्यथा अशा घटना रोखणे अशक्यप्राय आहे !
‘हे आक्रमण नेमक्या किती आतंकवाद्यांनी केले ? आणि किती पळून गेले ?’, हे अद्याप स्पष्ट झाले नाही. भारतीय सैन्याने येथे आता शोधमोहीम हाती घेतली आहे.
चीन स्वतः उघूर मुसलमानांवर अत्याचार करत आहे, तर अन्य देशांतील जिहादी आतंकवाद्यांचा बचाव करत आहे, हा चीनचा दुटप्पीपणा आहे !
आतंकवाद आणि संघटित अपराध यांच्यातील संबंध नष्ट होण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत.