अतिक्रमण, अनधिकृत वाहतूक यांमुळे पुणे शहरातून वहाणाऱ्या मुठा उजवा कालव्याला गळती !
प्रशासन अतिक्रमणे हटवत का नाही ? कालव्याची गळती जनतेच्या जिवावर बेतणारी आहे, हे लक्षात घेऊन वेळीच उपाययोजना काढणे आवश्यक आहे.
प्रशासन अतिक्रमणे हटवत का नाही ? कालव्याची गळती जनतेच्या जिवावर बेतणारी आहे, हे लक्षात घेऊन वेळीच उपाययोजना काढणे आवश्यक आहे.
न्यायालयाने सरकारचे कान पिळण्यासह अशा बांधकामांना संमत्ती देणार्यांवरही कारवाई करावी, अशी जनतेची अपेक्षा आहे !
‘विशाळगडावर झालेले अतिक्रमण हटवण्याच्या दृष्टीने कायदेशीर अभ्यास करून पुरातत्व विभाग आणि अन्य संबंधित विभाग यांनी अतिक्रमण केलेल्यांना नोटिसा द्याव्यात
आजच्या घडीला कोकणातील समुद्र किनार्यावरील सर्व महत्त्वाच्या जागा धर्मांधांकडून खरेदी केल्या जात आहेत. ही भूमीखरेदी त्वरित थांबवावी, या कोकण विकासाशी संबंधित संघटनांच्या मागणीकडे शासन दुर्लक्ष करत आहे.
सरकारी भूमीवर अवैध बांधकाम होईपर्यंत प्रशासन झोपले होते का ? बांधकाम होईपर्यंत त्याकडे दुर्लक्ष करणार्या उत्तरदायींवरही आता कारवाई झाली पाहिजे !