छत्रपती शिवरायांचा पुतळा नियोजित जागेत बसवल्याविना हिंदु मावळा शांत बसणार नाही ! – सुश्री प्रतीक्षा कोरगावकर, हिंदु जनजागृती समिती

छत्रपती शिवाजी महाराज हे प्रत्येकाच्या मनामध्ये बसलेले एक दैवत आहे. त्यांचा पुतळा हा नियोजित जागेतच बसवला गेला पाहिजे. जोपर्यंत छत्रपती शिवरायांचा पुतळा नियोजित जागेत बसत नाही, तोपर्यंत प्रत्येक हिंदु मावळा शांत बसणार नाही.

‘महानिर्मिती’ राज्यात १ सहस्र ७१ मेगावॅट क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प उभारणार ! – मुख्यमंत्री

राज्यात महानिर्मितीच्या वतीने १ सहस्र ७१ मेगावॅट क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प हे ‘मुख्यमंत्री सौर ऊर्जा प्रकल्प २.०’ अंतर्गत कार्यान्वित होणार आहेत.

हे पुस्तक म्हणजे व्यथा नव्हे, तर हिंदुत्वनिष्ठांसाठी दिशा ! – अधिवक्ता भरत देशमुख, माजी अध्यक्ष, महाराष्ट्र-गोवा वकील संघ

‘दाभोलकर हत्या आणि मी’ या पुस्तकातून श्री. विक्रम भावे यांनी त्यांचे जे अनुभव मांडले आहेत, ते त्यांची व्यथा लोकांसमोर मांडावी, या हेतूने मांडलेले नसून आज हिंदुत्वाच्या कार्यात सहभागी झालेल्या हिंदुत्वनिष्ठ युवकांना दिशा मिळावी, हा त्यामागील हेतू आहे,

शक्तीपीठ महामार्ग प्रकल्पाच्या भूसंपादनासाठी २० सहस्र कोटी रुपयांचे प्रावधान !

हडको संस्थेकडून घेण्यात येणार्‍या २ सहस्र कोटी रुपयांच्या कर्जास शासन हमी देणे, छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या पाणीपुरवठा प्रकल्पासाठी ८२२ कोटी रुपये देणे हे निर्णय घेण्यात आले.

हिंदूंना कुणी धर्मांतरित करण्याचा प्रयत्न केल्यास त्यांची गय केली जाणार नाही ! – गोपीचंद पडळकर, आमदार, भाजप

धर्मवीर संभाजी महाराजांच्या विचारांची कन्या ऋतुजा आहे. तिने धर्मासाठी बलीदान दिले. हिंदु धर्म कुणावर अन्याय करणारा नाही; पण हिंदूंना कुणी धर्मांतरित करण्याचा प्रयत्न केला, तर त्यांची गय केली जाणार नाही, अशी चेतावणी भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी जाहीर सभेत दिली.

वारकर्‍यांनी संघटित होऊन वारीतील पुरोगाम्यांची घुसखोरी रोखावी !

‘धर्माचे कारण करणे पाखंड खंडन’ या वारकर्‍यांच्या अभंगाचा प्रत्यय आज वारीत आला. याला निमित्त होते ते वारकरी संत बैठकीचे ! सासवड येथे वारकरी संप्रदाय संघटना आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने वारकरी संत बैठक उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली.

औरंगजेबाला पवित्र म्हणणार्‍या माजी आमदार शेख यांच्या विरोधात भाजपची निदर्शने !

शेख यांच्यावर गुन्हा नोंद करण्याची मागणी

काँग्रेस-मुस्लिम लीग एकाच नाण्याच्या दोन बाजू

काँग्रेसचे विजय वडेट्टीवार यांच्या आरोपावर आमदार संदीप जोशी यांचे प्रत्युत्तर

नाशिक येथे जूनमध्ये गोदावरी नदीला दुसर्‍यांदा पूर !

८ दिवसांत धरणसाठ्यात तब्बल १३ टक्क्यांनी वाढ झाली आहे. गंगापूर धरण ६५ टक्के क्षमतेने भरले असून यामधून जवळपास ६ सहस्र क्यूसेकने पाणी गोदावरी नदीत सोडण्यात येत आहे.

नवी मुंबई विमानतळासाठी अदाणी समूह ५७ सहस्र ३३३ कोटी रुपयांची गुंतवणूक करणार !

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी वर्ष २०२९-३० पर्यंत अदाणी समूहाकडून ५७ सहस्र ३३३ कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार आहे.