वारकरी संप्रदायाच्या श्रद्धेवर आघात करणारे इंद्रायणी तीरावरील पशूवधगृह रहित करा !
कोट्यवधी वारकर्यांच्या श्रद्धेवर आघात करणारा हा प्रस्ताव शासनाने तात्काळ आणि कायमस्वरूपी रहित करावा, अशा मागणीचे निवेदन ६ जून या दिवशी हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांनी आयुक्त कार्यालयातील लिपिकांकडे दिले.