भारताने अधिक ८ ठिकाणी आक्रमण केल्याचा पाकिस्तानचा खुलासा !

भारताने पाकिस्तानचे ११ हवाईतळ नष्ट केल्याचा दावा केला होता; मात्र प्रत्यक्षात भारताने अधिक ८ ठिकाणी आक्रमण केले होते, असा खुलासा  पाकिस्तानच्या अधिकृत ‘डोजियर’मधून (अधिकृत माहिती देणार्‍या कागदपत्रांतून) झाला आहे.

गोरक्षकांच्या माहितीनंतर पोलिसांनी ८० म्हशींना निर्दयपणे कोंबून नेणारा टेंपो पकडला !

गोवंशहत्या बंदी कायद्याची कठोर कार्यवाही होत नसल्याने अशा घटना घडत आहेत. कायद्याच्या प्रभावी कार्यवाहीसाठी पोलीस आणि सरकार यांनी प्रयत्न करावेत !

आज विशाळगड येथील उरूसावर कायमस्वरूपी बंदी घालण्यासाठी ‘हिंदु एकता आंदोलना’ची निदर्शने !

विशाळगड येथे सरदार मलिक रेहान याच्या नावाने बकरी ईदच्या कालावधीत प्रत्येक वर्षी उरूस भरवला जातो. या उरसात कोंबड्या आणि बोकड यांचा बळी दिला जातो. यामुळे हा संपूर्ण गड अपवित्र केला जातो.

पाकिस्तानमध्ये ‘जैश-ए-महंमद’चा कमांडर मौलाना अजीज याचा मृत्यू !

पाकिस्तानच्या बहावलपूरमध्ये अजीज मृत अवस्थेत आढळला. हृदयविकाराच्या झटक्याने त्याचा मृत्यू झाल्याचा दावा केला जात आहे. आतंकवादी अजीज भारताचा द्वेष करायचा.

पंढरपूरला प्रस्थान करणार्‍या सांगली, कोल्हापूर, कर्नाटक येथील वारकरी बांधवांना आवश्यक सुविधा द्या ! – हिंदु जनसंघर्ष समितीचे निवेदन

असे निवेदन का द्यावे लागते ? प्रशासनाला लक्षात येत नाही का ?

‘वॉटर टॅक्सी’ चालू करण्यासाठी बंदर विभागाने नियोजन करावे ! – नितेश राणे, बंदरे मंत्री

‘गेट वे ऑफ इंडिया’ येथील रेडिओ जेट्टी ते नवी मुंबई विमानतळ येथे वॉटर टॅक्सी चालू करण्याचा प्रस्ताव आहे. यासाठी बंदरे विभागाने याचे नियोजन पूर्ण करावे. तसेच आवश्यक त्या ठिकाणी जेट्टी उभारण्यासाठी प्रस्ताव सिद्ध करावेत, अशा सूचना मत्स्यव्यवसाय आणि बंदरे मंत्री नितेश राणे यांनी दिल्या.

तात्पुरत्या स्वरूपातील पशूवधगृहासाठी नगरपालिका आणि ग्रामपंचायती यांकडे अर्ज करा ! – सातारा जिल्हाधिकारी संतोष पाटील

सातारा जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये ‘प्राणी क्लेश प्रतिबंध सोसायटी’ची बैठक पार पडली. या बैठकीला जिल्हा पशूसंवर्धन विभागाचे उपायुक्त डॉ. दिनकर बोर्डे यांच्यासह पशूसंवर्धन विभागातील अधिकारी उपस्थित होते.

Karachi Prison Break : भूकंपाच्या धक्क्यानंतर कराची (पाकिस्तान) येथील मलीर कारागृहातून २१६ बंदीवानांचे पलायन !

या आतंकवाद्यांचा वापर भारतात आतंकवादी आक्रमण करण्यासाठी होण्यापूर्वीच भारताने पाकला नष्ट करणे आवश्यक आहे !  

ईदच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी घेतला कायदा आणि सुव्यवस्थेचा आढावा

आगामी ईद सणानिमित्त मुंबईसमवेत राज्यातील कायदा व सुव्यवस्थेचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आढावा घेतला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह येथे आढावा बैठक घेण्यात आली.

मेकॉलेने भारतीय संस्कृतीवर घाव घातला ! – डॉ. अजित चौधरी, सावरकर अभ्यासक

स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी सांगितल्याप्रमाणे हिंदूंनी दुबळेपणा सोडून प्रतिकारक्षम होण्याचे केले आवाहन !