मुंबईत विधानभवन परिसरात शॉर्टसर्किटमुळे आग !
मुंबई येथील विधानभवन परिसरात अचानक आग लागली. आगीच्या धुराचे लोट येत असल्याने विधानभवन परिसरात गोंधळ झाला. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आगीच्या घटनेची माहिती मिळताच येथे पहाणी केली.
मुंबई येथील विधानभवन परिसरात अचानक आग लागली. आगीच्या धुराचे लोट येत असल्याने विधानभवन परिसरात गोंधळ झाला. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आगीच्या घटनेची माहिती मिळताच येथे पहाणी केली.
पाकने पंजाबच्या अमृतसरमधील सुवर्ण मंदिराला लक्ष्य करून क्षेपणास्त्र डागले होते जे भारतीय हवाई संरक्षण दलाने पाडले, अशी माहिती भारतीय सैन्याने दिली. तसेच या पंजाबमध्ये पाडलेल्या क्षेपणास्त्रे आणि ड्रोन यांचे अवशेषही दाखवले.
येणार्या भीषण काळात सर्व साधकांच्या आरोग्याचे रक्षण व्हावे आणि सनातन राष्ट्राची स्थापना शीघ्रतेने व्हावी, यासाठी सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवात महाधन्वन्तरि याग करण्यात आला.
‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत बाळाजी आठवले यांनी सनातन संस्थेच्या माध्यमातून लावलेले अध्यात्म आणि धर्म संवर्धनाचे रोपटे २५ वर्षांत सर्वत्र पसरले – प.पू. रघुवीर (दास) महाराज आणि पू (सौ.) लक्ष्मी (माई) नाईक, गौतमारण्य आश्रम, जिल्हा सिंधुदुर्ग.
साधकांच्या हृदयमंदिरात विराजमान असलेले गुरुदेव सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा जन्मोत्सव ही सर्वांसाठी एक भावपर्वणीच असते. साधक या निमित्ताने विविध माध्यमांतून गुरुदेवांना आळवतात.
ईश्वराला वंदन करून समई नृत्याचा आरंभ केला जातो. प्रज्वलित केलेली समई आध्यात्मिक प्रकाश, शुद्धता आणि ईश्वराची उपस्थिती यांचे प्रतीक मानली जाते. हीच प्रज्वलित समई कलाकार डोक्यावर धारण करून तोल सांभाळत नृत्य करतात.
काश्मीर येथील पहलगाम आक्रमणानंतर भारताने दिलेल्या जोरदार प्रत्युत्तरानंतर जरी ‘युद्धविराम’ झाला असला, तरी पाकिस्तानकडून विविध मार्गाने भारतविरोधी कुरापती चालूच आहेत.
‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’मध्ये सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या हस्ते प्रसिद्ध सर्जन (शल्यविशारद) डॉ. अमित थढानी, तसेच पंडित महामहोपाध्याय देवदत्त पाटील यांना ‘सनातन धर्मश्री’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
क्रूरकर्मा औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांचा ४० दिवस अतोनात छळ करून त्यांची हत्या करून त्यांच्या देहाचे तुकडे केले. हे तुकडे शिवले कुटुंबाच्या पूर्वजांनी एकत्र करून शिवले; म्हणून त्यांचे आडनाव ‘शिवले’ असे पडले.
‘हिंदु इकोसिस्टम सिद्ध करण्यासाठी आपण एकत्रित प्रयत्न केले पाहिजेत’, असे म्हटल्यावर त्यांनी त्वरित म्हटले, ‘आपल्याला केवळ हिंदूंची इकोसिस्टम नाही, तर आता हिंदु राष्ट्रच हवे. त्यापेक्षा अल्प असे काहीच नको.’