…अखेर महोत्सवाचा तो क्षण आला !
सनातन राष्ट्राचा उद्घोष करण्याच्या हेतूने या महोत्सवात सहभागी होण्यासाठी देशभरातून सहस्रोंच्या संख्येत असणार्या हिंदूंची पावले १५ मेपासूनच गोव्याच्या दिशेने पडू लागली होती.
सनातन राष्ट्राचा उद्घोष करण्याच्या हेतूने या महोत्सवात सहभागी होण्यासाठी देशभरातून सहस्रोंच्या संख्येत असणार्या हिंदूंची पावले १५ मेपासूनच गोव्याच्या दिशेने पडू लागली होती.
गोवा अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे मनोगत : पारंपरिक भारत आणि आधुनिक भारत दोघांची जीवनात आवश्यकता आहे. या महाविद्यालयाच्या प्रांगणामध्ये होत असलेल्या कार्यक्रमाकडे ‘अजेंडा’ म्हणून न पहाता वैयक्तिक विकासाच्या दृष्टीकोनातून पाहिले पाहिजे.
निसर्गसंपन्न वृद्धाश्रमात येणार्या वयस्करांचे ५ ते १० वर्षांनी आयुष्य वाढेल. वयस्कर लोकांच्या समस्या, त्या संदर्भातल्या उपाययोजना, त्यांच्या काय व्यवस्था केल्या पाहिजेत, या सगळ्या गोष्टींचा विचार करावा लागेल..
‘वर्ष १९७१ च्या भारत-पाक युद्धात पाकिस्तानच्या साहाय्यासाठी नौसेना पाठवू इच्छिणार्या चीनचा कपटी कावा लक्षात ठेवून अर्थकारणाची पावले उचलल्यासच भारत महासत्ता बनू शकेल !’
‘जर भारताने सिंधु जल करारावरील स्थगिती उठवली नाही, तर पाकमधील अनेक भागांमध्ये गंभीर पाणी संकट निर्माण होऊ शकते. त्यामुळे भारताने या निर्णयाचा पुनर्विचार करावा’, अशी विनंती पाकिस्तानने केली आहे.
१७ ते १९ मे २०२५ या कालावधीत फोंडा, गोवा येथे सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवाचे आयोजन केले आहे. या भव्य सोहळ्यात विविध विषयांवर अद्वितीय प्रदर्शन लावण्यात येणार आहे.
बनावट कागदपत्रे बनवून देणार्यांनाही कठोर शिक्षा करा !
पोलिसांनी सतर्कतेने प्रकरणाचे अन्वेषण चालू केले. तेव्हा रुग्णालयातील सुरक्षारक्षक म्हणून काम करणार्या एका तरुणानेच ही धमकी दिल्याची माहिती पोलिसांना खबर्यांच्या माध्यमांतून मिळाली.
आतंकवादाच्या विरोधात लढणाऱ्यांना प्रोत्साहन देणे तर दूरच, उलट त्यांच्यावर अविश्वास दाखवणार्यांना वेळीच खडसवायला हवे !