मे अखेरपर्यंत बांधकामे स्वत:हून काढावीत !

गड-दुर्गांवर अतिक्रमण झाल्यानंतर ते काढायची सूचना करण्यापेक्षा अतिक्रमण होऊ नये; म्हणून संबंधित विभागांनी का प्रयत्न केले नाहीत ? संबंधित अधिकारी आणि कर्मचारी झोपले होते का ?

लाडकी बहीण या खोट्या योजनेद्वारे सामान्यांची फसवणूक करणारे चौघे अटकेत; सूत्रधार फरार !

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या नावाने सर्वसामान्य नागरिकांची बँक खाती सिद्ध करून त्यांचा सायबर गुन्ह्यांसाठी वापर करण्यात येत होता. त्या टोळीतील चौघांना पोलिसांनी अटक केली आहे.

पर्यटनाला चालना देण्यासाठी वर्षभराचे पर्यटन ‘कॅलेंडर’ सिद्ध करावे ! – देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री

आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून एकाच पोर्टलवर सर्व पर्यटन सुविधांची माहिती द्यावी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

ममदापूर (श्रीरामपूर) येथून २१ गोवंशियांची कसायाच्या तावडीतून सुटका

महाराष्ट्रात अजून किती गोवंशियांची कत्तल होणार आहे ? हे केव्हा थांबणार ? धर्मांधांना वचक बसेल अशी शिक्षा होणे आवश्यक आहे !

प्रत्येक शाळेत विद्यार्थ्यांची ३ वेळा उपस्थिती घेणार !

वर्ष २०२४ मध्ये बदलापूर येथील शाळेत अल्पवयीन विद्यार्थिनींवर झालेल्या अत्याचाराच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने राज्याच्या शिक्षण विभागाने शाळांसाठी काही महत्त्वपूर्ण सूचना प्रसारित केल्या आहेत.

अधिकाधिक युवक ‘एन्.डी.ए.’त जावेत, यासाठी सैनिकी शाळांनी प्रयत्न करावेत ! – शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे

राज्यातील सैनिकी शाळांचे अधिकाधिक युवक एन्.डी.ए.मध्ये (राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीमध्ये) जाण्यासाठी सैनिकी शाळांनी चौकटीच्या बाहेर जाऊन सकारात्मक दृष्टीकोन स्वीकारून प्रयत्न करावेत.

पुणे पोलीस आयुक्तांकडून गुंड गजा मारणे सोबत ‘पार्टी’ करणारे पोलीस निलंबित !

गुंडांसमवेत बंदोबस्ताला असलेले पोलीस मेजवानी करतात, यातून त्यांची गुंडासमवेत ‘मिलीभगत’ असल्याचे लक्षात येते.

आरोपीला आईच्या दफनविधीला उपस्थित रहाण्यासाठी तात्पुरता जामीन देण्यास नकार !

आईच्या निधनानंतर होणार्‍या दफनविधींना उपस्थित रहाण्यासाठी तात्पुरता जामीन देण्यास विशेष मकोका न्यायालयाने नकार दिला.

देवस्थानचे भूमी घोटाळे रोखण्यासाठी राज्यशासन धोरण निश्चित करणार !

पश्चिम महाराष्ट्र देवस्थानच्या भूमींचा आढावा घेण्यासाठी चंद्रशेखर बावनकुळे यांनी १४ मे या दिवशी मंत्रालयात बैठक घेतली.

शेतकर्‍यांची भूमी ‘कॉर्पोरेट’च्या घशात घालण्याचा डाव ! – विजू कृष्णन, राष्ट्रीय सचिव, किसान सभा

शेतकर्‍यांनी सजग रहावे, असे आवाहन १४ मे या दिवशी येथे झालेल्या ‘अखिल भारतीय किसान सभे’च्या राज्यव्यापी भूमी हक्क परिषदेमध्ये करण्यात आले