‘न भूतो न भविष्यती’ असा ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव’ ! – अभय वर्तक, प्रवक्ते, सनातन संस्था

या कार्यक्रमाच्या माध्यमातून प.प. (परमहंस परिव्राजकाचार्य) श्रीधर स्वामी, कानिफनाथ महाराज, साईबाबा, प.पू. गगनगिरी महाराज, ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज, प.पू. भक्तराज महाराज अशा १० हून अधिक संतांच्या पादुकांच्या दर्शनाचा लाभ आपल्याला होणार आहे.

Ceasefire After US Mediation : अमेरिकेच्या मध्यस्थीनंतर भारत-पाक यांच्यात युद्धविराम !

मला हे घोषित करतांना खूप आनंद होत आहे की, भारत आणि पाकिस्तान यांनी पूर्ण आणि तात्काळ युद्धबंदीवर सहमती दर्शवली आहे.

प्रत्येक रक्तपेढीत मुबलक रक्तसाठा उपलब्ध ठेवा ! – वीरेंद्र सिंह, सचिव, आरोग्य विभाग

राष्ट्रीय आरोग्य अभियान, आयुष मंत्रालय यांसह इतर सर्व विभागांनाही सतर्क रहा’, अशा सूचना सचिवांनी दिल्या आहेत. आरोग्य सचिव वीरेंद्र सिंह यांनी ऑनलाइन बैठक घेतली.

Officials Leave Cancelled : आरोग्य आणि आपत्ती व्यवस्थापन विभागांतील सर्व वरिष्ठ अधिकार्‍यांच्या सुट्या रहित !

मुख्यमंत्र्यांनी पोलीस आणि प्रशासकीय यंत्रणा यांच्याकडून राज्यातील सुरक्षा आणि सज्जता यांचा आढावा घेतला.

पनवेल येथून पिस्तुल आणि जिवंत काडतुसे बाळगणारा मन्नान गुड्डू शेख अटकेत !

भारत-पाकिस्तान युद्धाच्या पार्श्‍वभूमीवर अल्पसंख्यांक तरुणांकडे शस्त्रास्त्रे सापडणे, ही देशाच्या सार्वभौमत्वाच्या दृष्टीने गंभीर गोष्ट !

Prithviraj Chavan Criticized Operation Sindoor : (म्हणे) ‘ऑपरेशन सिंदूर’चा प्रत्यक्ष परिणाम होणार नाही ! – काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण

काँग्रेसने तिच्या सत्ताकाळात आतंकवादाच्या विरोधात काहीही न करता केवळ आतंकवादाला प्रोत्साहन देण्याचाच प्रयत्न केला, हे सर्वश्रुत आहे. असे असतांना काँग्रेसच्या नेत्यांना आतंकवादाच्या विरोधातील कारवाईविषयी बोलण्याचा अधिकारच काय ?

Pune Pro-Pakistan Girl Rusticated : पुणे येथे मुसलमान तरुणीकडून सामाजिक माध्यमांत ‘पाकिस्तान झिंदाबाद’ असे लिखाण !

अशा पाकप्रेमींवर न्यायालयीन प्रक्रिया राबवून कारागृहात डांबा, तसेच शिक्षा भोगून संपल्यावर पाकिस्तानात पाठवा !

India Attack Pakistan Military Targets : भारताने पाकचे वायूदल आणि सैन्यदल यांचे ८ तळ केले उद्ध्वस्त !

पाकच्या आक्रमणांची वाट पहात आणि ती परतवून लावत बसण्यापेक्षा आता भारताने गांधीगिरी सोडून पाकवर स्वतःहून थेट आक्रमण करून त्यांची सर्व सैनिकी शक्ती नष्ट करणे आवश्यक आहे !

सैन्याचे मनोबल वाढवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करूया ! – पालकमंत्री नितेश राणे

नागरिकांच्या अडचणी, समस्या किंवा सूचना थेट पोचाव्यात, यासाठी पालकमंत्री नितेश राणे यांनी ७८२३८७१७९८ हा विशेष क्रमांक उपलब्ध करून दिला आहे.

मुख्यमंत्री सावंत यांनी सुरक्षा व्यवस्थेच्या आढाव्यासाठी घेतली उच्चस्तरीय बैठक

बैठकीत सुरक्षा यंत्रणांमधील समन्वय वाढवून कार्यक्षमता आणि सज्जता यांत सुधारणा कशी करता येईल ? यावर विशेष भर देण्यात आला.