कृती दलाकडून कला अकादमीच्या दुरुस्तीकामाविषयीचा अहवाल मुख्यमंत्र्यांना सादर

कृती दल समितीने कला अकादमीच्या दुरुस्तीकामाविषयीचा अहवाल मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना सादर केला आहे. या अहवालावर चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यांसमवेत बैठकीचे आयोजन केले आहे.

वेर्णा-संभाजीनगर (वास्को) मार्गावर बस उलटून वाहक ठार

बिर्लाहून संभाजीनगर (वास्को) येथे जाणारी एक खासगी प्रवासी बस ८ मे या दिवशी दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास वेर्णा महामार्गावर क्विनीनगर येथे उलटली.

कुंडली आणि रास यांचा अभ्यास करून घातलेली रत्ने प्रभाव दाखवतात ! – ह.भ.प. मिलिंद महाराज चवंडके

कुंडली आणि रास यांचा बारकाईने अभ्यास करून रत्न घालण्यासाठी दिले असता रत्नांचा प्रभाव निश्चितपणे दिसून येतो. जीवनातील यशाचे मार्ग सुकर होतात, असे नाथ संप्रदायाचे संशोधक तथा प्रवचनकार ह.भ.प. मिलिंद महाराज चवंडके यांनी सांगितले.

सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवासाठी देशविदेशांतून २५ सहस्र, तर कोल्हापूर जिल्ह्यातून दीड सहस्रांहून अधिक हिंदू उपस्थित रहाणार !

‘विश्वकल्याणार्थ रामराज्यासमान सनातन राष्ट्रा’चा शंखनाद करण्यासाठी गोवा येथे १७ ते १९ मे २०२५ या कालावधीत ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’चे ऐतिहासिक आयोजन करण्यात आले आहे. या वेळी २५ सहस्र साधक, धर्मप्रेमी हिंदू यांची उपस्थिती असणार आहे,

योगतज्ञ दादाजी वैशंपायन राज्यस्तरीय पुरस्कार घोषित !

गुरुदत्त सामाजिक, शैक्षणिक आणि कला आणि क्रीडा संस्थेच्या वतीने दिले जाणारे राज्यस्तरीय ‘योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन आध्यात्मिक आणि सामाजिक कार्य गौरव’ पुरस्कार घोषित झाले आहेत.

राहुल गांधींनी क्षमा मागावी ! – मिलिंद परांडे, विश्व हिंदु परिषद

भगवान श्रीरामांच्या सहित सर्व गोष्टी काल्पनिक आहेत, असे विधान करून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी समस्त हिंदूंच्या श्रद्धास्थानांचा अवमान करून धार्मिक भावना दुखावल्या. राहुल गांधी यांनी तात्काळ क्षमा मागावी- मिलिंद परांडे, विश्व हिंदु परिषद

ओतूर (पुणे) वन विभागाने २०१ किलो चंदन पकडले !

जुन्नर तालुक्यातील जाधववाडी (बोरी बुद्रूक) येथून लहू धुळे हे चंदन तस्करी करत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार वनपरिक्षेत्र अधिकारी लहू ठोकळ आणि वन विभागाच्या पथकाने कारवाई केली.

पळशी (तालुका बारामती) ग्रामसेवक लाच घेतांना कह्यात !

भ्रष्टाचाराने पोखरलेली व्यवस्था कधी सुधारणार ? लाचखोरांवर कठोर कारवाई केव्हा होणार ?

छत्रपती संभाजीनगर येथे अभियंत्याला पैसे देण्यासाठी गेवराई पायगाच्या सरपंचाचे ‘भीक मागो आंदोलन’ !

भ्रष्टाचाराने पोखरलेली शासकीय यंत्रणा !

केंद्र सरकार आणि भारतीय सैन्य यांचे विशेष अभिनंदन !- स्वामी भारतानंद सरस्वती महाराज

पहलगाम आक्रमणानंतर संपूर्ण देशात लोकांच्या मनात आक्रोश होता. पाकिस्तान पुरस्कृत आतंकवाद कायमचा नष्ट झाला पाहिजे, ही आमची भावना आहे. भारत सरकारने कठोर पावले उचलली आहेत, हे पाहून पुष्कळ आनंद झाला.