गोवा विद्यापिठातील प्रश्नपत्रिका चोरी प्रकरणी प्राध्यापकाविरुद्ध आगशी पोलीस ठाण्यात तक्रार
शिक्षण क्षेत्रात असे प्राध्यापक असतील, तर भावी पिढी काय घडणार ? आणि देश महासत्तेकडे तरी कशी वाटचाल करणार ?
शिक्षण क्षेत्रात असे प्राध्यापक असतील, तर भावी पिढी काय घडणार ? आणि देश महासत्तेकडे तरी कशी वाटचाल करणार ?
महाराष्ट्राचे आराध्य दैवत आणि कोट्यवधी भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या पंढरपूर येथील श्री विठ्ठलाच्या मूर्तीवर परत एकदा रासायनिक लेपन करण्याच्या सूचना पुरातत्व विभागाने दिल्याची माहिती मिळत आहे. खरेतर यापूर्वी वर्ष २०२० मध्येही ते करण्यात आले.
आज काही कीर्तनकार ओंगळवाणे प्रदर्शन करत कीर्तन करतात आणि वाहवा मिळवण्याचा प्रयत्न करतात. अशा लोकांपासून सर्वांनी सावध राहिले पाहिजे, असे परखड मत ‘श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट’चे कोषाध्यक्ष प.पू. स्वामी गोविंददेव गिरि महाराज यांनी व्यक्त केले.
मद्याच्या अवैध वाहतुकीच्या विरोधात उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाकडून कारवाई केली जाते. या कारवाईच्या वेळी कह्यात घेतलेल्या मद्याची न्यायालयाच्या आदेशानंतर विल्हेवाट लावली जाते.
निवडणूक आयोगाच्या कार्यक्रमानुसार १० ते १७ मार्च अर्ज भरणे, १८ मार्च अर्जांची पडताळणी, २० मार्च अर्ज मागे घेण्याचा दिवस आणि २७ मार्च या दिवशी मतदान होईल.
डिचोली येथे १६ मार्च या दिवशी आयोजित केलेल्या एका मोठ्या आरोग्य शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
प्रदेश सरचिटणीस जैन म्हणाले, ‘‘अनुमती नाकारायची होती, तर आम्ही ३-४ दिवसांपूर्वी अनुमती मागितली, तेव्हाच नकार द्यायचा होता. आता अनुमती नाकारणे म्हणजे पोलिसांची ही हुकूमशाही आहे.
ज्या शाळेमध्ये छत्रपती संभाजी महाराज यांचा बलीदान मास पाळणार्या विद्यार्थ्यांना शिक्षा दिली जाते, अशा शाळेत पालकांनी आपल्या पाल्यांना घालायचे का ? ते ठरवावे.
पोलिसांवर आक्रमण होणे, हे आता नित्याचेच झाले आहे; पण यामुळे पोलीस खात्याला कलंक लागतो त्याचे काय ?
मुळात हलाल जिहादशी दोन हात करण्यासाठी ही योजना आखण्यात आल्याने हा विरोधासाठी विरोध नाही ना ?