मोडीत निघालेल्या ‘मोडी’ची वाढत आहे गोडी..!

१२ व्या शतकापासून चालू झालेली राजदरबारातील ‘मोडी’ लिपी वर्ष १९६० नंतर व्यवहारातूनही मोडीत निघाली; परंतु याच ‘मोडी’ची गोडी पुन्हा एकदा वाढत आहे. रत्नागिरी येथील गोगटे-जोगळेकर महाविद्यालयात महाराष्ट्र शासनाच्या पुराभिलेख संचालनालयाच्या वतीने २० ते २९ जानेवारी २०२५ या कालावधीत प्रथमच घेतलेल्या मोडी प्रशिक्षणात ८८ जणांनी सहभाग नोंदवला आहे. 

‘कॉन्व्हेंट शाळा सर्वांत चांगल्या’, अशी चुकीची मानसिकता बनवण्यात आली आहे !

‘केरळ आणि तमिळनाडू या राज्यांमध्ये बालकांवर अत्याचाराच्या पुष्कळ घटना घडतात. यामध्ये ख्रिस्ती आणि मुसलमान आरोपी असेल, तर अशा आरोपींना येथील प्रसिद्धीमाध्यमे पाठीशी घालतात. आता ‘कॉन्व्हेंट शाळा सर्वांत चांगल्या’ अशी चुकीची मानसिकता बनवण्यात आली आहे; मात्र आपण हिंदूंसाठी विद्यालये चालू करून आपल्या धर्मात असलेले अमूल्य ज्ञान मुलांना देऊ शकतो. त्यांना चांगले अभियंता, डॉक्टर बनवू शकतो.’ – श्री. कुमार चेल्लप्पन, ज्येष्ठ पत्रकार, दैनिक ‘दी पायोनियर’

हलाल उत्पादनांची खरेदी म्हणजे राष्ट्रद्रोहाला खतपाणी घातल्यासारखेच !

‘हिंदु समाजाने हलाल प्रमाणित उत्पादने खरेदी केल्याने ज्या संघटनेला पैसा जातो, ती ‘जमियत उलेमा ए हिंद’ ही संघटना भारताच्या विरोधात कारवाई करत आहे. आपण एक जरी हलाल उत्पादन खरेदी केले, तरी राष्ट्रद्रोहाला खतपाणी घातल्यासारखे आहे.

५२ टक्के आध्यात्मिक पातळीचा उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला चोपडा (जिल्हा जळगाव) येथील चि. सुधांशू पाटील (वय ४ वर्षे) !

‘तो अत्तर आणि कापूर आवडीने लावतो. त्याला चैतन्यमय वस्तूंनी स्वतःभोवती आलेले अनिष्ट शक्तीचे आवरण काढण्यास आवडते. घरात कोणाला आवरण काढतांना पाहिल्यावर तोही लगेच स्वतःवरील आवरण काढतो.

माते (टीप), तू दिसशी मला हृदयमंदिरी ।

श्वास हा ‘श्रीसत्‌शक्ति’ । उच्छ्वास माझा ‘श्रीचित्‌शक्ति’ ।। तुझ्या नामात दंग होण्या । रामनाथीपुरी येऊ कि कांचीपुरी येऊ ।।

‘प्रत्येक जीव साधनेत पुढे जावा’, असा ध्यास असणार्‍या श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ !

चातक पक्षी पहिल्या पावसाची वाट पहातो, तसेच आम्ही साधक, स्थानदेवता, वास्तुदेवता आणि येथील सजीव-निर्जीव वस्तू श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ यांची वाट पहात असतो.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचे प्रकाशरूपात साक्षात् दर्शन घेणारे कांचीपूरम् येथील भाग्यवान सुतार श्री. मुरुगन् !

ज्या वेळी बालाजीअण्णांनी वास्तूला ‘गुरुनिवास’ हे नाव दिले, त्याच्या दुसर्‍या दिवशी तेथे सुतारकाम करणार्‍या श्री. मुरुगन् वीरय्या नावाच्या व्यक्तीच्या स्वप्नात एक दिव्य पुरुषाचे दर्शन झाल्याचे त्यांनी श्री. बालाजीअण्णांना सांगितले…

सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधना करत लघुउद्योजक ते यशस्वी मोठे उद्योजक अशी वाटचाल करून साधनेतही प्रगती करणारे ठाणे येथील श्री. रवींद्र प्रभुदेसाई (वय ६२ वर्षे) !

‘४.२.२०२५ या दिवशी श्री. रवींद्र प्रभुदेसाई (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के) यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त साधिकेच्या लक्षात आलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.

इतरांना साहाय्य करणारे आणि सेवेची तळमळ असलेले चि. अभिषेक पै अन् इतरांशी जवळीक साधणार्‍या आणि संतांप्रती भाव असलेल्या चि.सौ.कां. सिद्धि क्षत्रीय !

‘आज माघ शुक्ल सप्तमी (४.२.२०२५) या दिवशी मंगळुरू (कर्नाटक) येथील चि. अभिषेक पै आणि नाशिक येथील चि.सौ.कां. सिद्धि क्षत्रीय (आध्यात्मिक पातळी ६० टक्के) यांचा शुभविवाह नाशिक येथे आहे. त्यानिमित्त साधकांच्या लक्षात आलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.