‘पक्षी घरट्यापासून कोणत्याही दिशेने अन् कितीही दूर गेले, तरी ते सायंकाळी घरट्याकडे परत येतात’, या संदर्भातील विश्लेषण !
‘पक्षी घरट्यापासून कोणत्याही दिशेने आणि कितीही दूर गेले, तरी ते सायंकाळी घरट्याकडे परत येतात. ‘ही प्रक्रिया कशी घडते ?’, याविषयी देवाच्या कृपेमुळे मला सूक्ष्मातून प्राप्त झालेले ज्ञान पुढे दिले आहे. यातील काही भाग आपण २० जानेवारीच्या अंकात पाहिला. आज त्यापुढील भाग पाहूया.