आखाडा परिचय : आवाहन आखाडा

हिंदु धर्म तत्कालीन विविध विचारसरणींच्या अथवा तत्त्वज्ञानाच्या प्रभावाने झाकोळला जात होता, तसेच त्याच्या अनुयायांची दिशाभूल होत होती. भविष्यात हिंदु धर्मावर वाढत्या संकटांचा विचार करून आद्यशंकराचार्यांनी भारताच्या ४ दिशेला ४ पिठांची स्थापना केली. या पिठांच्या अंतर्गत जे साधू एकत्र येतील, त्यांना शास्त्रासह शस्त्र चालवण्याचेही ज्ञान असले पाहिजे. त्यामुळे आखाड्यांची निर्मिती झाली.

सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांच्या सांगण्यानुसार प्रतिदिन नामजपादी आध्यात्मिक उपाय केल्यावर टप्प्याटप्प्याने १ मासामध्ये तीव्र आध्यात्मिक त्रास न्यून झाल्याविषयी आलेल्या अनुभूती

‘२२.५.२०२४ या दिवशी सनातनच्या ग्रंथांचे एक संकलक पू. संदीप आळशी यांनी ग्रंथनिर्मिती सेवेतील साधकांच्या सत्संगात सांगितले, ‘‘आता गुरुपौर्णिमेनिमित्त आपण सर्वांनी साधनेच्या प्रयत्नांविषयी मोठे ध्येय ठेवूया.

द्रष्ट्या संतांचे आज्ञापालन करतांना ‘आपण एक पाऊल उचलले की, देव १० पावले पुढे येतो’, याची साधकाला येत असलेली प्रचीती !

‘अनेक द्रष्टे संत आणि ऋषिमुनी यांनी आताच्या आपत्काळाविषयी वेळोवेळी सांगून ठेवले आहे, ‘आपत्काळात युद्धजन्य स्थितीत सर्वच जनजीवन विस्कळीत होईल !’ आपत्काळाच्या भीषणतेविषयी समजल्यावर माझ्या मनात आले, ‘युद्धजन्य स्थितीत सर्वांत …

संतांनी दिलेल्या उदाहरणातून ‘साधना न करणारा मनुष्य हा प्राण्याप्रमाणे असून त्याला ‘दंड आणि भेद’ हे नियम लागू पडतात’, हे साधकाच्या लक्षात येणे

‘मनुष्यजन्म प्राप्त झाल्यावर ज्यांना त्याचे सार्थक व्हावे’, असे वाटत नाही, ते सर्व प्राणीच होत. प्राण्यांना विवेकबुद्धी नसल्याने त्यांच्यासाठी दंड आणि भेद यांचा अवलंब करावा लागतो. तेव्हाच ते वठणीवर येतात.

उतारवयातही स्वतःत पालट घडवून आणणारे आणि सतत कृतज्ञताभावात असणारे ठाणे येथील कै. यशवंत शहाणे (वय ८० वर्षे) !

निधनानंतर पू. रमेश गडकरी यांनी बाबांच्या गळ्यात तुळशीचा हार घातला. ‘संतांनी शेवटच्या क्षणी गळ्यात तुळशीचा हार घालणे’, हे भाग्यही किती अत्यल्प जणांना मिळत असेल ? ते माझ्या बाबांना मिळाले !

‘मकरसंक्रांतीच्या निमित्ताने सनातनचे ग्रंथ, तसेच उत्पादने वाण म्हणून देणे’, ही चिरंतन आणि सर्वाेत्तम भेट असल्याने त्यासाठी जिज्ञासूंना प्रवृत्त करा !

१४.१.२०२५ या दिवशी मकरसंक्रांत, तर ४.२.२०२५ या दिवशी रथसप्तमी आहे. या कालावधीत सुवासिनी स्त्रिया अन्य स्त्रियांना भांडी, प्लािस्टकच्या वस्तू किंवा नित्योपयोगी साहित्य वाण म्हणून देतात…

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी साधकांना साधनेविषयी केलेले अमूल्य मार्गदर्शन !

संतांना भेटल्यावर अनुभूती आली, तर ती महत्त्वाची ! जेव्हा आपण देवळात जातो, तेव्हा देव आपल्याशी बोलतो का ?; पण मूर्तीला पाहून नमस्कार केल्यावर स्पंदने जाणवतात. ते महत्त्वाचे असते.

‘घर विकल्यामुळे मनात त्याविषयीचे विचार न येता खर्‍या अर्थाने काशीयात्रा (आध्यात्मिक साधना-प्रवास) चालू होईल’, असे साधिकेला वाटणे

आपत्काळात बर्‍याच साधकांना आपली घरे विकून दुसरीकडे रहायला जावे लागणार आहे. अशा वेळी त्यांचा दृष्टीकोन कसा असावा, हे सुश्री (कु.) रूपाली कुलकर्णी यांच्या लेखावरून लक्षात येईल.