Dattatreya Hosabale RSS:दत्तात्रेय होसबाळे यांनी पुन्हा रा.स्व. संघाच्या सरकार्यवाहपदी निवड !

संघामध्ये प्रत्येक ३ वर्षांनी जिल्हा संघचालक, विभाग संघचालक, प्रांत संघचालक, क्षेत्र संघचालक, तसेच सरकार्यवाह यांची निवड करण्यासाठी निवडणूक प्रक्रिया केली जाते.

Uday Mahurkar Regulation Code OTT :अश्‍लील व्हिडिओ बनवणार्‍यांना २० वर्षांपर्यंत शिक्षा करणारा कायदा करा !

जर भारताला विश्‍वगुरु बनायचे असेल, तर आपल्या संस्कृतीला घातक असणारी अश्‍लीलता रोखावी लागेल. आता झालेली कारवाई ही या दिशेने उचलले एक चांगले पाऊल आहे.

GlobalSpiritualityMahotsav : बाह्य आणि अंतर्गत प्रदूषण दूर करण्यासाठी आधुनिक वैद्यकशास्त्राला अध्यात्मशास्त्राची जोड हवी !

विज्ञान हे स्थूलातील सूत्रांवर कार्यरत आहे, तर अध्यात्म हे सूक्ष्म स्तरावर, म्हणजेच मन-बुद्धी-चित्त या स्तरांवर कार्य करते. विज्ञानही हळूहळू सूक्ष्मस्तरावर कार्य करू लागले आहे.

GlobalSpiritualityMahotsav : ‘हार्टफुलनेस’चे मार्गदर्शक कमलेशजी पटेल यांना ‘ग्लोबल अ‍ॅम्बॅसॅडर ऑफ पीस बिल्डिंग अँड फेथ’ पुरस्कार प्रदान !

एक काळ असा होता, जेव्हा एखाद्या व्यक्तीला पुरस्कार देण्यासाठीचे निकष हे अतार्किक होते. काळ पालटला आहे. आज सर्व नागरी पुरस्कार हे वस्तूनिष्ठ निकषांवर आधारित असतात.

समाजवादी पक्षाचे नेते स्वामी प्रसाद मौर्य यांच्यावर गुन्हा नोंदवण्याचा न्यायालयाचा आदेश

हिंदूंच्या देवतांचा उघडपणे अवमान केला जातो; मात्र त्याच्या विरोधात सरकार, प्रशासन आणि पोलीस स्वतःहून नोंद घेऊन कारवाई का करत नाहीत ?

Pakistan Terrorist Attack :पाकमधील आतंकवादी आक्रमणात २ सैन्याधिकारी आणि ७ सैनिक ठार

आतंकवाद्यांनी स्फोटकांनी भरलेले वाहन सैन्य चौकीत घुसवले. त्यानंतर अनेक बाँबस्फोट झाले. प्रत्युत्तरादाखल सैन्याने सर्व ६ आतंकवाद्यांना ठार केले. 

Pakistan Dangerous To Shia Muslims : पाकिस्तान शिया मुसलमानांंसाठी धोकादायक ठिकाण !

भारतातील कुणी पाकप्रेमी शिया मुसलमान असतील, तर त्यांचे यातून डोळे उघडतील, अशी अपेक्षा !

मथुरेतील श्रीकृष्ण मंदिरातील भगवान श्रीकृष्णाची मूर्ती शोधण्यासाठी आगर्‍याच्या बेगम मशिदीचे सर्वेक्षण करा !

भारतातील हिंदूंच्या अनेक मंदिरांची मुसलमान आक्रमकांनी तोडफोड करून त्यांचे मशिदींमध्ये रूपांतर केले. आता हिंदू जागृत झाल्यामुळे ही धार्मिक स्थळे परत मिळण्याची मागणी करत आहेत.

(म्हणे) ‘मालदीवच्या सुरक्षेसाठी उचललेल्या पावलांमुळे कुणाला चिंता वाटण्याचे कारण नाही !’  

मालदीवने सध्या चीनला जवळ घेऊन जी काय पावले उचलली आहेत, त्यामुळे त्याचा आत्मघात होणार, हे निश्‍चित ! हे लक्षात घेऊन मालदीवच्या जनतेने याची चिंता करावी !

मुसलमान व्यापार्‍यांना दुकाने रिकामी करण्याचा व्यापारी मंडळाचा आदेश

पोलीस, प्रशासन आणि सरकार हिंदूंच्या रक्षणार्थ आणि धर्मांधांच्या बंदोबस्त करण्यासाठी काही ठोस कृती करत नाहीत. त्यामुळे हिंदूंचा उद्रेक झाल्यावर अशी कृती कुणी करत असेल, तर त्याचा विचार झाला पाहिजे !