Rohingya Refugees : रोहिंग्या घुसखोरांना भारतात स्थायिक होण्याचा अधिकार नाही !
केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात केले स्पष्ट !
केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात केले स्पष्ट !
राज्यात सातत्याने संभाजीनगर बसस्थानक विभाग अव्वल ठरला आहे. सध्या पुणे-संभाजीनगर मार्गावर १० ‘ई-शिवाई’ चालू असून संभाजीनगर विभागासाठी २१८ बस मिळणार असून ‘सिडको’साठी ७८ ‘ई-शिवाई’ लवकरच येणार आहेत.
उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मुसलमान आक्रमकांनी शहरांना दिलेली नावे पालटून त्यांची मूळ नावे परत ठेवली आहेत. त्यामुळे मुरादाबादचे नाव पालटले जाईल, अशी हिंदूंना अपेक्षा आहे !
न्यायमूर्ती रोहित रंजन अग्रवाल यांनी याविषयीचे निरीक्षण मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे आवश्यक कारवाईसाठी पाठवले आहे.
‘देव जमीन, पाणी, हवा इत्यादी सर्व फुकट देतो. मानव मात्र प्रत्येक गोष्ट विकत देतो !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
मिरज येथील साहिल गौस पटेल याला ‘बजरंग बलीने इस्लाम कुबूल किया है’, अशा आशयाचा व्हिडिओ व्हॉट्सॲपच्या ‘स्टेटस’वर ठेवल्यावरून अटक करण्यात आली आहे. यात एक माकड गोल टोपी घालून नमाजपठण करत असल्याचे दृष्य होते.
समाजातील काळा पैसा पांढरे करण्याचे न्यायालयाने उचललेले पाऊल पारदर्शकतेच्या रूपात पुढे येणे महत्त्वाचे !
महिलांनी पुरुषी नजरेतून स्वतःचे सौंदर्य खुलवण्यापेक्षा विचारांमधून आणि कृतीतून खरे सौंदर्य निर्माण करायला हवे !
भात करतांना किमान एक वर्ष जुन्या तांदुळाला धुवून आणि शिजवून, पाणी काढून केलेला भात अपेक्षित आहे की, जो गुणांनी हलका होतो. पाणी काढून टाकल्याने त्यातील पिष्टमय भाग न्यून होतो आणि तो पचायला हलका होतो.
‘श्रीमद्भगवद्गीतेत सांगितले आहे, ‘जो कर्मफलाचा आसरा न घेता कर्म करतो तो खरा योगी ! करणीय कर्म करणार्यापेक्षा महान, श्रेष्ठ कुणीही नाही. तोच संन्यासी, तोच योगी. केवळ निरग्नी वा अक्रिय हा संन्यासी वा योगी नाही. वरील व्याख्येप्रमाणे जीवन व्यतित केलेले प.पू. गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी !