धर्मप्रसारासाठी ज्ञानबळ आणि चैतन्यबळ पुरवणारी सनातनची ग्रंथसंपदा !

वर्ष १९९९ मध्ये स्थापन झालेल्या सनातन संस्थेचे हे रौप्य महोत्सवी वर्ष आहे. या निमित्ताने ‘सनातनच्या ग्रंथांमुळे सनातन संस्थेचे धर्मप्रसाराचे कार्य कसे झपाट्याने वाढत आहे ?’, यावर थोडक्यात प्रकाश टाकणारा हा लेख !  

सूक्ष्मातील जाणू शकणे, हे सनातन संस्थेच्या साधकांचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य !

वाईट शक्तींनी दुर्गंध निर्माण केल्यास ईश्वर सुगंधाची अनुभूती देऊन साधकांचे रक्षण करतो. साधक साधना करत असल्याने ईश्वर साधकांना साहाय्य करतो.

‘सनातन संस्थेने सांगितलेली स्वभावदोष आणि अहं निर्मूलन प्रक्रिया राबवल्याने अनेक साधकांची आध्यात्मिक उन्नती होणे’, ही आध्यात्मिक इतिहासातील अद्वितीय घटना !

पूर्वी मला पुष्कळ राग येत असे. मी स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया राबवल्यामुळे मला शांत रहाणे जमू लागले आहे.

सनातन संस्थेबद्दल संतांचे गौरवोद्गार !

‘राष्ट्र आणि धर्म यांचा सर्वांगीण विकास सनातन संस्थेमुळे होणार आहे’, हे लक्षात येईल. हिंदु समाज, संस्कृती आणि परंपरा, यांचे संवर्धन करणे आवश्यक आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी हिंदवी स्वराज्याचे स्वप्न पाहिले आणि पेशव्यांनी त्याचा विस्तार केला.

सनातन संस्था राबवत असलेले समाजहितैषी उपक्रम !

सनातन संस्थेच्या प्रदर्शनात आल्यावर येथे लुप्त सरस्वती वहात असल्याचे दिसते. सनातन संस्थेचे ग्रंथप्रदर्शन म्हणजे ज्ञानाचे भांडार आहे.

‘साधनेसाठी तन, मन आणि धन अर्पण करा’, असे शिकवणारी एकमेव सनातन संस्था !

. . . केवळ ‘सनातन संस्थे’मध्ये प्रारंभीच्या सत्संगापासूनच त्यागाचे बीज रोवले जाते. याच कारणास्तव अन्य संप्रदायांच्या तुलनेत सनातनच्या साधकांची जलद गतीने आध्यात्मिक उन्नती होत आहे.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले, संस्थापक, सनातन संस्था

मी एक ‘उद्योजक ते साधक उद्योजक’ !

नमस्‍कार ! मी रवींद्र प्रभुदेसाई ! परात्‍पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्‍या कृपेमुळेच मला उद्योग व्‍यवसायात अनेक चांगल्‍या अनुभूती आल्‍या आणि त्‍यांची कृपा प्राप्‍त झाली आहे, यासाठी मी सर्वप्रथम गुरुमाऊलीच्‍या अन् सनातन संस्‍थेच्‍या चरणी नतमस्‍तक होऊन कृतज्ञता व्‍यक्‍त करतो.

‘अहिंसेने स्वातंत्र्य मिळाले’, हा पोकळ भ्रमवाद उखडून टाकणारा ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ चित्रपट !

स्वातंत्र्यप्राप्तीनंतर इतक्या वर्षांत काँग्रेसने गांधीच्या अहिंसावादाचे उदात्तीकरण करून क्रांतीकारकांचे हौतात्म्य झाकोळण्याचा प्रयत्न केला. पोकळ अहिंसावाद उघड करून ‘रणाविण स्वातंत्र्य कोणा मिळाले ?’ हे सत्य भारतियांपर्यंत पोचवण्याचा प्रयत्न या चित्रपटातून करण्यात आला आहे.