Goa Tamnar Project : पश्चिम घाटातील वनक्षेत्रातून वीजवाहिन्या नेण्यास कर्नाटकचा नकार !

वनक्षेत्रातून वीजवाहिन्या नेल्याने वनक्षेत्राची मोठ्या प्रमाणावर हानी होणार असल्याने कर्नाटकने या प्रकल्पाचा प्रस्ताव मांडलेल्या वन खात्याच्या अधिकार्‍यांना ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावण्याचा निर्णय !

Goa Loksabha Election : सौ. पल्लवी धेंपे या भाजपच्या दक्षिण गोवा मतदारसंघाच्या उमेदवार !

‘दक्षिण गोव्यात नवीन चेहरा हवा, शक्यतो राजकीय वर्तुळातील नको, कोणताही वाद नको, भाजपच्या विचारधारेशी जवळीक असणारे घराणे असावे’, यावर भाजपचे पक्षश्रेष्ठी ठाम होते. यामुळे अखेर सौ. पल्लवी धेंपे यांचे नाव अंतिम करण्यात आले.

साधना न शिकवल्याचा परिणाम !

‘माणुसकी शिकवणारी साधना सोडून इतर सर्व विषय शिकवणार्‍या आधुनिक शिक्षण प्रणालीमुळे मानवाची परमावधीची अधोगती झाली आहे.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

संपादकीय : कर्नाटकी संगीतक्षेत्रात सनातनी क्रांती !

भारतीय संगीतक्षेत्राचे निधर्मीकरण करण्याचे सुधारणावाद्यांचे प्रयत्न हाणून पाडण्यासाठी संगीतप्रेमींनी आवाज उठवणे आवश्यक !

पुन्हा एकदा ‘क्लीन अप मार्शल’ !

इतस्ततः थुंकून आणि कचरा करून जनतेचे आरोग्य धोक्यात आणणार्‍या अशा मंडळींवर वचक ठेवण्यासाठी महापालिकेने तो व्यय या कर्मचार्‍यांकडून सव्याज वसूल करावा, ही राष्ट्रप्रेमींची अपेक्षा !

नोंदणी (रजिस्ट्रेशन) कार्यालय आणि मानक कार्यप्रणाली (एस्.ओ.पी.)ची आवश्यकता !

‘कोणत्याही उपनिबंधक (सब रजिस्ट्रार) कार्यालयामध्ये गेले की, पहिले नेमके कुणाला काय विचारावे ? हेच कळत नाही. ‘नवा गडी नवे राज्य’ या प्रकाराने नव्याने कार्यभाग साधला जातो. त्यामुळे हाताखाली काम करणार्‍या कर्मचार्‍यांची त्रेधा तिरपीट उडत असते.

४० तक्रारी करूनही त्याकडे दुर्लक्ष करणार्‍या पोलिसांना कारागृहात टाका !

जरीमरी, साकीनाका (मुंबई) येथे १४ मार्च २०२४ या दिवशी एका कट्टरपंथियाने धार्मिक तेढ निर्माण करून स्थानिक हिंदु कुटुंबावर जीवघेणे आक्रमण केले होते. यात ५ हिंदू गंभीर घायाळ झाले.

भारत धर्मनिरपेक्ष आहे; कारण येथे हिंदू बहुसंख्य आहेत ! – शहजाद पुनावाला, राष्ट्रीय प्रवक्ते, भाजप

फाळणीला योग्य ठरवणारी आणि नागरिकत्व सुधारणा कायद्याला विरोध करणारी धर्मनिरपेक्षता संपली आहे. भारत धर्मनिरपेक्ष आहे; कारण देशात हिंदू बहुसंख्य आहेत, असे प्रतिपादन भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते शहजाद पुनावाला यांनी केले.

‘स्मार्ट सिटी’च्या कामामुळे धुळीचे प्रदूषण होत आहे, हे प्रशासनाला स्वतःला का कळत नाही ?

‘पणजी (गोवा) शहरात ‘स्मार्ट सिटी’च्या कामांमुळे धुळीचे प्रदूषण होत आहे. या प्रदूषणातून दिलासा मिळण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपिठात २ जनहित याचिका प्रविष्ट (दाखल) झाल्या आहेत.

पकडलेला आरोपी पळून जाणे, ही आहे पोलिसांची कार्यक्षमता !

‘बदायू (उत्तरप्रदेश) येथे २ लहान हिंदु मुलांची साजिद आणि त्याचा भाऊ जावेद या केशकर्तनालय चालवणार्‍या तरुणांनी चाकूद्वारे गळे चिरून हत्या केल्याची घटना १९ मार्च २०२४ च्या सायंकाळी घडली.