आतंकवादाचे नवे स्वरूप : रेल्वे जिहाद !

आज भारत जगातील चौथी मोठी अर्थव्यवस्था आहे. याविषयी कृतज्ञ राहिले पाहिजे. भारताची फाळणी झाली होती, तेव्हा आपल्याला एक खंडित काशी मिळाली आणि त्यांना एक नवीन काबा मिळाला होता. बघा, आज काशी कुठे आणि काबा कुठे आहे !’

छत्रपती शंभूराजे यांच्या जीवनातील काही आक्षेपार्ह घटना आणि त्यांचे वास्तव !

छत्रपती शंभूराजे यांच्या जीवनातील काही घटना वास्तवात घडलेल्या नसतांनाही त्या तशा घडल्या आहेत, असे सांगितले जाते आणि त्यांच्या विरोधात दुष्प्रचार करून त्यांना अपकीर्त केले जाते. त्या घटना आणि त्यामागील वास्तव काय आहे, ते येथे देत आहोत,

भारतीय संस्कृतीतील समाजजीवन !

जातीपद्धतीत व्यवसायाची हमी, विनामूल्य व्यवसायशिक्षण, घरच्या घरी शिक्षण आणि घरच्या घरीच व्यवसाय, पोटासाठी घर सोडून बाहेर जाण्याची आवश्यकता नसणे, कौटुंबिक जीवनातील एकात्मता, बेकारीचा प्रसंग न येणे आणि एकूण स्थिर जीवन या गोष्टींचा लाभ होत असे.

५८ टक्के आध्यात्मिक पातळीची बदलापूर (जिल्हा ठाणे) येथील कु. मीरा राकेश परचुलकर (वय १४ वर्षे) !

‘शाळेतील विद्यार्थिनींचे वागणे आणि बोलणे यांत शिस्त नाही’, हे मीराच्या लक्षात येते. ‘गुरुकृपेने मला ‘संस्कारवर्ग,  दैनिक ‘सनातन प्रभात’, ग्रंथ इत्यादींमधून योग्य कृती कशा कराव्यात ?’, हे समजते’,

उत्तर आणि पूर्वाेत्तर भारत क्षेत्रातील हिंदुत्वनिष्ठांच्या ‘ऑनलाईन’ बैठकीचे यशस्वीपणे आयोजन !

‘अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशना’त हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी सर्वांना आंतरिक प्रेरणा मिळाली. मला असे वाटत होते की, जणू साक्षात् परमेश्वर स्वतःच येऊन अधिवेशनाचे संचालन करत आहे.

अनेक शारीरिक कष्ट होत असतांनाही तळमळीने हिंदुत्वाचे कार्य करणारे वाराणसी व्यापार मंडळाचे अध्यक्ष श्री. अजित सिंह बग्गा ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठून जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्त !

त्यांच्या मनात ‘हिंदु राष्ट्राची स्थापना व्हावी’, अशी सात्त्विक अपेक्षा आहे. ‘मी हिंदुत्वासाठी किती करू ?’, असा विचार त्यांच्या मनात सतत असतो. त्यामुळे त्यांना ईश्वरी शक्ती सहजतेने ग्रहण होत असते.

पू. शिवाजी वटकर यांना सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ब्रह्मोत्सव सोहळ्यापूर्वी आणि सोहळ्याच्या वेळी जाणवलेली सूत्रे अन् आलेल्या अनुभूती !

‘मला सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ब्रह्मोत्सव सोहळ्यात त्यांच्याच कृपेने प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सहभागी होण्याची संधी मिळाली. ब्रह्मोत्सव सोहळ्यापूर्वी, हा सोहळा ‘ऑनलाईन’ पहातांना आणि सोहळ्यानंतर गुरुकृपेने मला अनेक सूत्रे जाणवली अन् अनुभूतीही आल्या. त्या गुरुचरणी अर्पण करत आहे.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले, श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्या कृपेने साधनेचे प्रयत्न होत असल्याबद्दल रत्नागिरी येथील आधुनिक वैद्या (सौ.) साधना जरळी यांनी व्यक्त केलेली कृतज्ञता !

‘सप्टेंबर २०२२ पासून भगवंताच्या कृपेने माझा व्यष्टी साधनेचा आढावा घेणारे साधक आणि दायित्व साधक यांच्या दिशादर्शनामुळे काही व्यष्टी अन् समष्टी साधनेचे विविध पैलू माझ्या लक्षात येऊन माझ्याकडून साधनेचे झालेले प्रयत्न मी श्री गुरुचरणी अर्पण करते.

‘सनातन पंचांगा’साठी विज्ञापने मिळवण्याची सेवा करतांना चेन्नई येथील आस्थापनांना संपर्क केल्यावर गुरुकृपेने त्यांच्याकडून मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद !

‘गोपुरम् कुंकू’ या आस्थापनाच्या मालकांनी तमिळ, तेलुगु आणि इंग्रजी या भाषांतील पंचांगांसाठी विज्ञापने देणे

अज्ञानरूपी अंधाराचा नाश करणारे तेज म्हणजे सद्गुरु !

गुरु या शब्दात २ अक्षरे आहेत. ‘गुकार’, म्हणजे अंधकार आणि ‘रुकार’ म्हणजे तेज. अंधकाराचा नाश करणारे तेज. जसे सूर्याचे कार्य असते, तसेच सद्गुरूंचे कार्य असते…