कोकण रेल्वेकडून विनातिकीट प्रवास करणार्या प्रवाशांकडून वर्षभरात २१ कोटी १७ लाख ८० सहस्र ७४१ रुपये वसूल
जनतेत राष्ट्रप्रेम असते, तर असा विनातिकीट प्रवास करून भारतीय रेल्वेला फसवण्याचा विचारच आला नसता.
जनतेत राष्ट्रप्रेम असते, तर असा विनातिकीट प्रवास करून भारतीय रेल्वेला फसवण्याचा विचारच आला नसता.
जिल्हाधिकार्यांनी समितीला आवश्यक त्या अनुमती दिल्या आहेत. स्मारकासाठी पालखेड ग्रामपंचायतीने जागा दिली आहे.
शिक्षण मंत्रालयाने सांगितले की, या परीक्षेत अपप्रकार झाल्याचे संकेत मिळाले आहेत. परीक्षा प्रक्रियेत पारदर्शकता राखण्यासाठी यूजीसी-नेट परीक्षा रहित करण्यात यावी, असे ठरवण्यात आले.
मोदी यांच्या गाडीवर कुणीतरी चप्पल फेकून मारली, हे खरे आहे का ? या घटनेचा तीव्र निषेध व्हायला हवा’, अशी पोस्ट गांधीनगर काँग्रेस सेवादलाच्या ‘एक्स’ खात्यावरून करण्यात आली आहे.
लव्ह जिहादला बळी पडलेल्या एकातरी हिंदु युवतीची स्वरा भास्कर हिने भेट घेतली असती, तरी तिला खरा प्रकार समजला असता;
लोकसभा निवडणुकीनंतरची देशातील परिस्थिती पहाता हिंदूंच्या समस्या सोडवण्यासाठी हिंदूंची ‘इकोसिस्टीम’ निर्माण करून नियोजनबद्ध पद्धतीने कार्य करण्याची आवश्यकता आहे.
वृक्ष-पर्यावरण जतन-संवर्धन चळवळीचा भाग म्हणून कोकणात गावागावांतील पुरातन वृक्षांचे दस्तऐवजीकरण होण्याची आवश्यकता आहे.
आयआयटीच्या प्रशासनाने जसा कठोर निर्णय घेतला, तसा अन्य ठिकाणीही घेतल्यास असल्या प्रकारांना आळा बसेल !
ठेकेदार आणि महामार्ग विभागाकडून होत असलेल्या वृक्ष लागवडीचा अनुभव पहाता देशी वाणाचीच वृक्ष लागवड केली जात आहे ना ? याविषयी जनतेने जागरुक रहाणे आवश्यक !
ही घटना क्रौर्याचे उदाहरण आहे. अधिकारी या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करत असून दोषींवर लवकरात लवकर कारवाई केली जाईल.