शिखांनी देशाच्या अर्थव्यवस्थेवर नियंत्रण मिळवले, तरच देशावर शिखांचे राज्य येईल !
प्रत्येकालाच या देशावर त्यांच्या धर्माचे राज्य असायला हवे, असे स्वप्न पडत आहे. त्यामुळे हिंदूंनी त्यांचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी लवकरात लवकर संघटित होऊन हिंदु राष्ट्राची स्थापना करावी !