मनुष्यादी प्राण्यांच्या अनेक व्याधींना निमंत्रण देणारी अनैसर्गिक शेती करू नका !

शेती म्हणजे साप, विंचू, गांडुळे, मुंग्या, मुंगळे, भूमीतील सूक्ष्म जीव, मासे, खेकडे, बेडूक, पशू-पक्षी, वनस्पती या सर्वांची परिसंस्था (इको सिस्टिम) आहे. या परिसंस्थेला बाधा पोचली की, सर्व अन्नसाखळी कोलमडणार. एकदा साखळी तुटली, तर ती परत जोडणे माणसाच्या आवाक्यातील नाही.

निसर्गानुकूल शेती

निसर्गानुकूल शेती, तसेच घरच्या घरी भाजीपाला आणि औषधी वनस्पती यांची लागवड कशी करावी ? यांसाठीची उपयुक्त माहिती असणारे लेख, छायाचित्रे आणि व्हिडिओज या संकेतस्थळावर पहा. ‘www.sanatan.org’

नैसर्गिक शेतीचा प्रयोग यशस्वीपणे कार्यान्वित करणारे गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत !

गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या महाविद्यालयाच्या शेतातील एक कामगार कीटकनाशकाच्या वासाने बेशुद्ध पडल्यावर ‘रासायनिक शेती ही विषयुक्त शेती असून ती चुकीची आहे’, याची त्यांना तीव्रतेने जाणीव झाली. त्यांनी नैसर्गिक शेतीचे प्रयोग यशस्वीपणे कसे राबवले हे पुढील लेखात दिले आहे.

अभिमंत्रित पाणी वापरून अधिक टोमॅटो येणे !

५० फूट बाय ५० फूट भूखंडामध्ये टोमॅटोच्या साठ साठ रोपांचे आरोपण केले. एका भूखंडास खत दिले गेले. दुसऱ्या भूखंडास कोणत्याही प्रकारचे खत न देता केवळ अभिमंत्रित पाणी दिले गेले. साडेतीन मासांनंतर दोन्हीची तुलना केली.

विज्ञानाधारित शेतीचे रूप निसर्गविरोधी !

अन्नधान्य अधिकाधिक वाढवणे हेच उद्दिष्ट झाल्याने रासायनिक खते आणि कीटकनाशके यांचा विलक्षण वापर होऊ लागला. पाणी आणि वनस्पती यांवर त्याचे भयंकर दुष्परिणाम झाले. कीटकनाशके आणि रासायनिक खते हा मोठा शाप ठरला. आरोग्याच्या तक्रारी वाढल्या.

शेतकऱ्यांनो, विनाहंगामी शेती ही निसर्गानुकूल नव्हे !

हंगाम नसतांना आंबा-रसपुरीचे जेवण घेणे प्रतिष्ठेचे असले, तरी ते प्रकृतीला हानीकारक ठरते. प्रकृतीचा विचार न करता विनाहंगाम होणारी फळे आणि भाजीपाला यांची अधिक मागणी अन् त्याला मिळणारा बाजारभाव यांमुळे असे उत्पादन काढण्याची शेतकऱ्यांत स्पर्धाच आहे. त्याचे शेतीवर दुष्परिणाम होतात.

पॉलिहाऊस

बिगर हंगामी आणि आच्छादित गृहामध्ये (पॉलिहाऊसमध्ये) पिकवल्या जाणाऱ्या भाज्या रोगराईला बळी पडण्याची शक्यता अधिक असल्याने त्यावर रसायनांची फवारणी वारंवार करावी लागू शकते.

भाजीपाला लागवडीसाठी वाफे (कप्पे) कसे बनवावेत ?

देशी गायीच्या शेणामध्ये नैसर्गिक कचऱ्याचे विघटन करणारे जीवाणू असतात. या शेणापासून ‘जीवामृत’ नावाचा पदार्थ बनवला जातो.

पूर, भूकंप, महायुद्ध इत्यादी संकटकाळाच्या दृष्टीने स्वतःची पूर्वसिद्धता करण्यास, तसेच नेहमीसाठीही उपयुक्त सनातनचे ग्रंथ !

२०० हून अधिक औषधी वनस्पतींविषयी विवेचन आणि ४८ रंगीत चित्रांद्वारे औषधी वनस्पतींचा सुयोग्य परिचय

गुरुपौर्णिमेला ३९ दिवस शिल्लक

स्वतःच्या ‘गुरु’पणामुळे शिष्याला त्याच्या लघुपणाचा न्यूनगंड वाटू न देता, गुरु त्याचा न्यूनगंड काढून त्याला ‘गुरु’पद प्राप्त करून देतात.