पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया धोकादायक संघटना ! – तमिळनाडूचे राज्यपाल आर्.एन्. रवि
पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पी.एफ्.आय) ही एक धोकादायक संघटना आहे. तिच्यापासून सावध रहाण्याची आवश्यकता आहे, असे आवाहन तमिळनाडूचे राज्यपाल आर्.एन्. रवि यांनी केले.
पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पी.एफ्.आय) ही एक धोकादायक संघटना आहे. तिच्यापासून सावध रहाण्याची आवश्यकता आहे, असे आवाहन तमिळनाडूचे राज्यपाल आर्.एन्. रवि यांनी केले.
दिवाळी किंवा हिंदूंच्या अन्य सणांच्या वेळी हिंदु कर्मचार्यांना कधी अशी भेट तृणमूल काँग्रेस देते का ?
गेले काही दिवस शहरातील कचरा उचलला जात नसल्याने शहरात कचरा साठला असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता आहे. कचराच उचलला जात नसल्याने नागरिकांनीही स्वच्छता कर न भरण्याचा निर्णय घेतला आहे.
मागील ३ मासांपासून या महिलेची संशयितांकडून सतावणूक केली जात होती. मनिंदर अत्तरी (देहली), आदित्य वर्मा (राजस्थान) आणि दीपक कुमार (बंगळूर) ही कह्यात घेतलेल्या निरीक्षकांची नावे आहेत.
जुने गोवे येथेच नाही, तर गोव्यात अनेक मंदिरे पाडून पोर्तुगिजांनी त्या ठिकाणी चर्च बांधले. पर्यटकांना सत्य इतिहास सांगितल्यावर पाशेको यांच्या पोटात का दुखत आहे ?
गोव्यात ‘बिलिव्हर्स’ नावाच्या रोगामुळे हिंदु धर्मांतरित झाले आहेत. त्यांनी त्यांच्या घरातील देवतांच्या मूर्ती, चित्रे फेकून दिली आहेत, तसेच घरासमोरील तुळस मोडून टाकली आहे. हे असेच चालू राहिल्यास गोव्यात यापुढे हिंदु धर्म शेष रहाणार नाही.
‘जे हिंदु धर्मावर टीका करतात, त्यांच्यासारखे अज्ञानी या जगात कोणी नाही !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले