(म्हणे) ‘आमचे (समाजवादी पक्षाचे) सरकार आले, तर त्यांना (हिंदूना) सोडणार नाही !’
धर्मांध नेते सत्तेत आल्यास हिंदूंचे काय हाल करणार, हे उघडपणे सांगत आहेत, हे पाहून हिंदू आतातरी जागे होऊ हिंदु राष्ट्र स्थापन करण्यासाठी संघटित होतील का ?
धर्मांध नेते सत्तेत आल्यास हिंदूंचे काय हाल करणार, हे उघडपणे सांगत आहेत, हे पाहून हिंदू आतातरी जागे होऊ हिंदु राष्ट्र स्थापन करण्यासाठी संघटित होतील का ?
पंजाबमध्ये गेल्या काही दिवसांपासून घडत असलेल्या अशा प्रकारच्या अवमानाच्या घटनांमागील षड्यंत्र शोधून काढण्याचा पोलिसांनी प्रयत्न केला पाहिजे !
‘भारत सरकार देशातील अल्पसंख्यांकांचे रक्षण करण्यास अपयशी ठरले आहे; मात्र पाकमध्ये हिंदूंचे रक्षण केले जाते’, अशी बढाई मारणारे पाकचे पंतप्रधान इम्रान खान याविषयी आता तोंड उघडतील का ?
दक्षिण भारतात हिंदीला वाळीत टाकण्यात येते, हे वारंवार दिसून आले आहे. यासाठी केंद्र सरकारने देशभरात देवभाषा संस्कृतला प्राधान्य देण्यासाठी प्रयत्न केला, तर देशामध्ये कोणताही भाषावाद शिल्लक रहाणार नाही !
गोवंशियांना वाचवण्यासाठी गोरक्षक एक प्रकारे कायद्याचे पालन करण्यासाठी पोलिसांना साहाय्य करत आहेत. असे असतांना गोरक्षकांवरच कारवाई होत असेल, तर ‘या राज्यात कायद्याचे राज्य आहे का ?’ असेच म्हणावे लागेल !
‘भारतातील लोकशाहीचा स्वातंत्र्योत्तर ७४ वर्षांचा इतिहास पहाता ‘आता राष्ट्र आणि धर्म यांच्या उत्कर्षासाठी कोणत्याही भ्रष्ट आणि दुराचारी राजकीय पक्षाचे राज्य नको, तर केवळ रामराज्य हवे’, असे वाटते.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
इतर वेळी अभिव्यक्तीस्वातंत्र्याचे गुणगान करणारे काँग्रेसवाले या चित्रपटावर मात्र बंदी घालण्याची भाषा करतात ? ही अभिव्यक्तीस्वातंत्र्याची गळचेपी नव्हे का ?
काँग्रेसच्या प्रशिक्षण शिबिरात नाना पटोले केवळ भाजपद्वेषी वादग्रस्त विधाने करून काँग्रेसींना प्रशिक्षण देत आहेत, असेच यावरून वाटते. जनतेचे प्रश्न सोडवण्याऐवजी भाजपद्वेषाने पछाडलेल्या अशा लोकप्रतिनिधींना आगामी निवडणुकीत जनतेने घरी बसवावे !
भारतीय व्यवस्था किती हिंदुविरोधी आहे, हेच या पूर्ण प्रकरणातून दिसून येते. हिंदूंच्या ऐतिहासिक स्थळांच्या रक्षणासाठी हिंदु राष्ट्राला पर्याय नाही !
भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने शहरातील छापरूनगर चौक आणि सीए रस्ता येथे नाना पटोले यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याची धिंड काढण्यात आली.