परिक्षांच्या संदर्भात वेळप्रसंगी केंद्रशासन नोंद घेऊन कारवाई करेल ! – भारती पवार, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री
राज्यात शासकीय स्पर्धा परीक्षा देणार्या विद्यार्थ्यांची वारंवार हानी होत असेल, तर वेळप्रसंगी केंद्रशासन नोंद घेऊन कारवाई करेल, अशी चेतावणी केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी दिली.