आश्विन मासातील (२४.१०.२०२१ ते ३०.१०.२०२१ या सप्ताहातील) शुभ-अशुभ दिवस आणि त्या दिवसांचे आध्यात्मिक महत्त्व !

सर्वांना हिंदु धर्मातील तिथी, नक्षत्र, शुभाशुभत्व आणि मराठी मासानुसार प्रत्येक दिवसाच्या शास्त्रार्थाचे ज्ञान होण्यासाठी ‘साप्ताहिक शास्त्रार्थ’ (साप्ताहिक दिनविशेष) हे सदर प्रसिद्ध करत आहोत.

धर्मनिरपेक्षता जोपासणार्‍या हिंदूंना जागृत करणे आवश्यक !

‘रझाकारांनी घरातील लोकांच्या डोळ्यांदेखत त्यांच्या महिलांवर अत्याचार केले होते. धर्मांधांचे ध्येय तेव्हाही स्पष्ट होते आणि आजही स्पष्ट आहे. त्यामुळे धर्मनिरपेक्षता जोपासणार्‍या आणि ‘हिंदु-मुसलमान भाई-भाई’ म्हणणार्‍या हिंदूंना जागृत करणे आवश्यक आहे.’

बांगलादेशातील हिंदूंचा नरसंहार आणि सीमा सुरक्षा दलाचे अधिकार !

‘वर्ष १९५० च्या जनगणनेप्रमाणे पूर्वी बांगलादेशमध्ये (तेव्हाच्या पूर्व पाकिस्तानमध्ये) २४ टक्के हिंदू होते. आज त्यांची संख्या ८ टक्क्यांहूनही अल्प झाली आहे. वर्ष १९७१ मध्ये झालेल्या भारत-पाक युद्धाच्या वेळी पाकिस्तानी सैन्याने ३० ते ४० लाख हिंदूंना ठार मारले.

सनातन संस्थेमध्ये साधकांच्या साधनेची सर्वांगाने काळजी घेतली जात असल्याचे एक उदाहरण !

‘साधकांची साधना आणि सेवा यांमध्ये खंड पडू नये’, यासाठी त्यांच्या वृद्ध आई-वडिलांना आश्रमात रहाण्यासाठी घेऊन यायला सांगण्यात येते. त्यामुळे साधकांची आणि त्यांच्या वृद्ध आई-वडिलांचीही काळजी मिटते.

ऋषि दधीचिसम आपली समर्पितता । यास्तव गुरुदेवांना तुम्ही आवडता ।।

संत आणि सद्गुरु यांना पाहिल्यावर त्यांच्याविषयी कृतज्ञताभाव व्यक्त करतांना सौ. स्वाती शिंदे यांना सुचलेले काव्यपुष्प पुढे दिले आहे.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी दैनिक ‘सनातन प्रभात’मधील लक्षात आणून दिलेल्या लिखाणात नेमकेपणा नसण्याच्या संदर्भातील चुका

लिखाण जेवढे वस्तूनिष्ठ आणि सुस्पष्ट असेल, तेवढे त्यातील चैतन्य वाढते. बोलीभाषेत वापरल्या जाणार्‍या अनेक संज्ञा परिस्थितीचे वरवर आकलन करून देतात. त्यामुळे साधकांकडून लिखाणातही तसेच संदर्भ लिहिले जातात.

स्वतःच्या जिवाची पर्वा न करता कोरोना झालेल्या  महिलेची सर्वतोपरी काळजी घेणार्‍या सनातनच्या साधिका आधुनिक वैद्या (डॉ.) सौ. अरुणा सिंह !

आधुनिक वैद्या (डॉ.) सौ. अरुणा सिंह यांनी स्वतःच्या जिवाची पर्वा न करता एका महिलेला रुग्णालयात नेले आणि ती बरी होईपर्यंत तिची काळजी घेतली.

गुरुदेवांप्रतीच्या श्रद्धेच्या बळावर जीवनातील कठीण प्रसंगांत स्थिर रहाणारे रामनाथी आश्रमातील श्री. सुनील सोनीकर (वय ५४ वर्षे) !

श्री. सुनील सोनीकर यांचा ५४ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्यांच्या पत्नीच्या लक्षात आलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.

गुरुसेवेची तळमळ आणि चुकांप्रती गांभीर्य असणार्‍या ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या धाराशिव येथील साधिका सौ. साधना लेणेकर (वय ५२ वर्षे) !

धाराशिव येथील सनातनच्या साधिका सौ. साधना लेणेकर यांनी ५.६.२०२० या दिवशी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठली. सोलापूर येथील साधकांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या दर्शनानंतर दु:खद आयुष्याला कलाटणी मिळून साधनामार्गावर आनंदाने वाटचाल करणार्‍या ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या देवद आश्रमातील सौ. जयमाला पडवळ (वय ६६ वर्षे) !

जीवनातील एका कठीण प्रसंगामुळे निराशा आलेली असतांना परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने देवद (पनवेल) आश्रमातील सौ. जयमाला पडवळ यांच्या जीवनाला कलाटणी कशी मिळाली ? याविषयी, तसेच त्यांचा पुढील साधनाप्रवास येथे देत आहोत.