बांगलादेशी घुसखोरांचे आसामच्या ६ सहस्र ६५२ वर्ग किलोमीटर भूमीवर अतिक्रमण !

एका राज्यात एवढ्या मोठ्या प्रमाणात अतिक्रमण होत असतांना पोलीस, प्रशासन आणि सरकारी यंत्रणा काय करत होत्या ? हे अतिक्रमण वाढण्यास उत्तरदायी असणार्‍या सर्वांवर कठोर कारवाई करणे आवश्यक !

व्यवहार आणि साधना यांतील भेद !

‘व्यवहारात अधिकाधिक कमावणे असते, तर साधनेत सर्वस्वाचा त्याग असतो; म्हणून व्यवहारातील माणसे दुःखी असतात, तर साधक आनंदी असतात.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले 

कपडे वारंवार धुतल्याने होत आहे पर्यावरणाची अतोनात हानी ! – रसायनतज्ञांचा निष्कर्ष

पूर्वी हाताने कपडे धुतले जात असत. त्यात काळानुरूप पालट होत गेला आणि आता कपडे धुण्याची यंत्रे आली आहेत. त्यामुळे कपडे धुणे आता अधिक सोयीस्कर झाले आहे; परंतु नियमित कपडे धुतल्याने मग ते हाताने असोत की, धुलाईयंत्राने (‘वॉशिंग मशीन’ने), त्याने पर्यावरणाची हानी होत असल्याचे रसायनतज्ञांनी म्हटले आहे.

बंगालमध्ये भाजपचे खासदार दिलीप घोष यांच्यावर तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून आक्रमण !

ज्या राज्यात भाजपचे खासदार सुरक्षित नाहीत, त्या राज्यात सामान्य नागरिकांची काय स्थिती असेल, याचा विचारही न केलेला बरा !

देहलीमध्ये विनोद नावाच्या हिंदूचे तो नववीत शिकत असतांना बलपूर्वक धर्मांतर केल्याचे उघड !

इस्लाममध्ये बलपूर्वक धर्मांतर केल्याप्रकरणी विनोद नावाच्या व्यक्तीने मौलाना सिद्दीकी आणि त्यांचे ५ सहकारी यांच्या विरोधात येथील सेक्टर-५ च्या पोलीस ठाण्यामध्ये तक्रार प्रविष्ट केली. या प्रकरणी प्रथमदर्शनी माहिती अहवाल नोंदवण्यात आला असून पुढील अन्वेषण करण्यात येत आहे.

अधिकार्‍यांनी न्यायालयाच्या अवमानाची काळजी न करता काम करावे ! – त्रिपुराचे भाजप सरकारचे मुख्यमंत्री बिप्लब कुमार देब

तृणमूल काँग्रेसचे खासदार अभिषेक बॅनर्जी यांनी म्हटले की, देब यांनी निर्लज्जपणे लोकशाहीची थट्टा केली आहे. त्यांनी सन्माननीय न्यायव्यवस्थेची जाहीरपणे चेष्टा केली आहे.

आय.पी.एल्. सट्ट्यावर पुणे पोलिसांनी केलेल्या कारवाईत अनेक बुकींना (सट्टेबाज) अटक !

पुणे शहर पोलिसांनी २६ सप्टेंबरच्या रात्री आय.पी.एल्.वर सट्टा खेळणार्‍या २ ठिकाणी एकाच वेळी मोठी कारवाई करत सट्टाकिंग गणेश भुतडा आणि अशोक जैन या २ आंतरराष्ट्रीय स्तरावरील क्रिकेट बुकींसह अनेकांना कह्यात घेतले आहे.

नक्षलवादाची समस्या एका वर्षात सोडवा ! – केंद्रीय गृहमंत्री अमित शहा

नक्षलवाद्यांच्या विरोधातील लढा आता अंतिम टप्प्यात पोचला आहे आणि त्याला जलद आणि निर्णायक बनवण्याची आवश्यकता आहे. नक्षलवाद्यांच्या हिंसाचारामुळे होणार्‍या मृत्यूंची संख्या एका वर्षात घटून २०० वर आली आहे.

धर्मांतरासाठी परदेशातून नाशिक येथील धर्मांधाच्या खात्यात २० कोटी रुपये जमा !

विदेशातून वैद्यकीय शिक्षण घेऊन परतलेला धर्मांध हा नाशिकमध्ये हिंदु नाव धारण करून करत होता हिंदूंचे धर्मांतर !