सरकारी निधीअभावी हुतात्मा तुकाराम ओंबळे यांच्या स्मारकाचे काम रखडले
आतंकवादी अजमल कसाब याला जिवंत पकडतांना हौतात्म्य स्वीकारणार्या तुकाराम ओंबळे यांचा पराक्रम भारतियांच्या हृदयात ठसून राहिला आहे.
आतंकवादी अजमल कसाब याला जिवंत पकडतांना हौतात्म्य स्वीकारणार्या तुकाराम ओंबळे यांचा पराक्रम भारतियांच्या हृदयात ठसून राहिला आहे.
जिल्ह्यातील दळणवळण बंदी हटवण्यात यावी, अशी मागणी सातारा, कराड, वाई, महाबळेश्वर पाठोपाठ आता पाचगणी येथील व्यापार्यांनीही केली आहे.
राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक (‘नाबार्ड’) यांच्याकडून प्रतिवर्षी उत्कृष्ट कार्यक्षमतेविषयीचा ‘बेस्ट परफॉर्मन्स’ बँक पुरस्कार दिला जातो. तो या वर्षी सातारा जिल्हा बँकेला प्रदान करण्यात आला आहे.
गावांमध्ये जलपरिपूर्णतेसाठी लोकसहभागातून ठोस व्यवस्था निर्माण करण्यात येणार आहेत.
दुर्बल घटकांना आर्थिक साहाय्य म्हणून उत्कृष्ट वंशाच्या गायींची वासरे ‘अमृत सिरी’ या योजनेअंतर्गत अल्प दरात देण्यात येतील
सर्वत्र आणि सातत्याने दिसणारा धर्मांधांचा उद्दामपणा पोलीस कायमचा कधी मोडून काढणार ?
लसीच्या दोन्ही मात्रा घेतल्यास कोरोना ‘निगेटिव्ह’ प्रमाणपत्र नको
एखादा विद्यार्थी निकालावरून समाधानी नसल्यास संबंधित विद्यार्थ्याला पुढे प्रत्यक्ष परीक्षा देण्याची संधी उपलब्ध करण्यात येणार आहे.’’
‘मगोप’चा ‘इंटरनेट’ सुविधा आदी विषयांवरून आंदोलनाला प्रारंभ