राज्यात शाळा चालू न करता महाविद्यालये चालू करावीत ! – राजेश टोपे, आरोग्यमंत्री
१८ वर्षांवरील सर्वांचे लसीकरण केले जात आहे. त्यामुळे महाविद्यालये चालू करण्यास हरकत नाही.
१८ वर्षांवरील सर्वांचे लसीकरण केले जात आहे. त्यामुळे महाविद्यालये चालू करण्यास हरकत नाही.
भेंडी बाजारात दुकाने उघडी असतात, पालकमंत्री अस्लम शेख यांच्या मालवणीमध्ये दुकाने उघडी असतात. प्रशासन तिथे कारवाई करत नाही.
सातारा येथे राजमाता जिजाऊ पुण्यतिथीनिमित्त ‘शिवकन्या संघटने’साठी शौर्यजागृती व्याख्यानाचे आयोजन !
कापरवाडी (नांदेड) येथे नाल्यात मुलगा वाहून गेला, तर वीज अंगावर पडल्याने २ शेतकर्यांचा मृत्यू !
टिपूच्या अत्याचारी राजवटीत हिंदु स्त्रियांवर अमानुष अत्याचार करण्यात आले. अशा क्रूरकर्म्याचे नाव उद्यानाला देणे हिंदूंना मान्य आहे का ?
दुकानदारांना सरकारने साहाय्य केले नाही. त्यामुळे व्यापारी तीव्र आंदोलन करण्याच्या मनस्थितीत आहेत.
अंधश्रद्धेच्या नावाखाली हिंदूंच्या श्रद्धेचे भंजन करायचे, हे अंनिसचे छुपे षड्यंत्र हिंदू ओळखून आहेत.
मूळचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ओझरम या गावचे रहिवासी आणि सध्या ठाणे येथे वास्तव्यास असलेले सनातनचे संत पू. रघुनाथ वामन राणे (पू. राणेआजोबा) (वय ८२ वर्षे) यांनी ११ जुलै २०२१ या दिवशी उत्तररात्री २ वाजता मुंबई येथील रुग्णालयात देहत्याग केला.
केंद्रीय मंत्रीमंडळाचा नुकताच विस्तार झाला. यात ७ नवीन महिला मंत्र्यांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे या मंत्रीमंडळात आता एकूण ११ महिला आहेत.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविषयी अपशब्द वापरल्याने शिवसेनेचे मिरज तालुकाप्रमुख विशालसिंह राजपूत यांच्या नेतृत्वाखाली महाराणा प्रताप चौक येथे आमदार रवि राणा यांच्या विरोधात आंदोलन करण्यात आले.