पाल्यांना आत्मघातापासून वाचवण्यासाठी महापुरुषांचे आदर्श आणि धर्माचरण शिकवा !

मुले ही मातीच्या गोळ्याप्रमाणे असतात, त्याला जसा आकार देऊ तशी मूर्ती त्यातून घडते. यासाठी मुलांना घडवण्यात पालकांसह समाजाचाही फार मोठा वाटा असतो.

‘रिप्ड जीन्स’ नावाची विकृती  !

भारतीय संस्कृतीत फाटके कपडे घालणे अशुभ समजले जाते. ते दारिद्र्याचे लक्षण समजले जाते. मुद्दामहून फाटके कपडे घालून भिकार्‍यांसारखे वावरणे हा कपाळकरंटेपणा नव्हे तर दुसरे काय ?

तरुणांनो, अर्थ आणि काम या पुरुषार्थांवर धर्माचे नियंत्रण असल्याविना राष्ट्रोन्नती केवळ अशक्यच !

कुठल्याही राष्ट्राचे भवितव्य त्याच्या युवा पिढीवरून ठरते. केवळ अर्थ आणि काम हे पुरुषार्थ युवा पिढीला तेजसंपन्न बनवू शकत नाहीत.

युवकांनो, ‘लिव्ह इन रिलेशनशिप’सारख्या अनिर्बंध रूढी अंगीकारू नका !

आज राष्ट्र-धर्म संकटात असतांना ‘लिव्ह इन’च्या मागे भावनेच्या आहारी जाऊन युवा पिढी स्वत:च्या आयुष्याची माती करून घेत आहे.

तरुण म्हणजे देशाच्या पाठीचा कणा आहे.

‘तरुण म्हणजे देशाच्या पाठीचा कणा आहे. तो देशाचे भविष्य आहे. आज त्यांना सांभाळले नाही, तर एक दिवस आपल्या समृद्ध भारत देशाला मान खाली झुकवावी लागेल !’

स्वार्थापोटी युवा पिढीला अमली पदार्थांचा रतीब देऊन मृत्यूच्या खाईत लोटणार्‍यांना धडा शिकवा !

युवा पिढीच्या पैशावर या माफियांचा व्यवसाय चालू आहे. एका दृष्टीने पाहिले असता ही युवा पिढी स्वतःच्याच पैशाने विष विकत घेते आणि आत्महत्या करत आहे.

आदर्श राष्ट्रनिर्मितीसाठी संस्कारहीन नव्या पिढीला सुसंस्कारित करणे, हे सर्वांचे नैतिक कर्तव्यच ! 

भारतीय संस्कृती ही चरित्र आणि संस्कार यांची जननी आहे. मन, वाणी आणि कर्म यांच्या पावित्र्यासाठी सुसंस्कारांना आत्मसात करणे, हे आपल्या सर्वांचे नैतिक कर्तव्य आहे.

भारतीय तरुणांना बहकावत असलेला चित्रपट आणि दूरचित्रवाहिन्या यांचा असुर !

गेली कित्येक दशके भारतीय तरुणांच्या मनावर हिंदी चित्रपटांनी अधिराज्य गाजवले. अपवाद वगळता बहुतांश चित्रपटांनी युवा पिढीवर चुकीचे संस्कारच केले.

लोकशाहीतील न्याययंत्रणेत हरवलेला न्याय !

या प्रचलित व्यवस्थेत सोपा, सहज आणि खरा न्याय मिळेल का ? यांची उत्तरे ‘नाही’, अशी येत असतील, तर ‘आम्ही काय केले पाहिजे’, हा खरा प्रश्न आहे.