इस्रायलमध्ये नेतन्याहू यांचे सरकार जाऊन नेफ्टाली बेनेट होणार नवीन पंतप्रधान

केवळ ७ खासदारांचे समर्थन असलेले नेफ्टाली बेनेट हे नवे पंतप्रधान बनणार आहेत. नेफ्टाली हे जरी कट्टर राष्ट्रवादी नसले, तरी त्यांचा यामिना पक्ष हा पॅलेस्टाईनचा कट्टर विरोधी असल्याचे मानले जाते.

पोप फ्रान्सिस यांनी क्षमायाचना करावी ! – कॅनडाच्या मंत्र्यांची मागणी

स्थानिक आदिवासी मुले येथे शाळेत शिकत असतांना त्यांच्यावर ख्रिस्ती धर्म स्वीकारण्यास करण्यात आलेल्या अत्याचारांमुळे त्यांचा मृत्यू झाल्याचे उघडकीस आले आहे.

आतंकवाद्यांकडून काश्मीरमधील भाजपच्या नगरसेवकाची हत्या

केंद्रात भाजपची सत्ता असतांना देशभर त्यांचेच नेते आणि कार्यकर्ते यांच्या हत्या होणे हिंदूंना अपेक्षित नाही. यास्तव सरकारने आता आतंकवादाविरुद्ध निर्णायक पाऊल उचलले पाहिजे !

कानपूर येथे सराईत गुंडाला भाजपच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांच्या तावडीतून सोडवून पळू जाऊ दिले !

उस्मानपूरमध्ये भाजपचे दक्षिण जिल्हा मंत्री नारायण सिंह भदौरिया यांच्या वाढदिवसाच्या मेजवानीला उपस्थित राहिलेला सराईत गुंड मनोज सिंह याला पोलीस पकडण्यास आले होते.

मदरसे धार्मिक असल्याने राज्य सरकार त्यांना अर्थसाहाय्य का करते ?

भारतीय राज्यघटना धर्मनिरपेक्ष असतांना आणि अनेक मदरशांमधून आतंकवादी सिद्ध होत असल्याचे अन् तेथे आतंकवादी कारवाया चालत असल्याचे उघड होऊनही एकही सरकार त्यांवर बंदी घालण्याविषयी अवाक्षर काढत नाही.

नेस्ले आस्थापनाची ६० टक्के उत्पादने पौष्टिक नाहीत !

भारत सरकारने याकडे गांभीर्याने पहात नेस्लेची भारतात विक्री केली जाणारी उत्पादने आरोग्यास किती हितकारक आहेत, याची तपासणी केली पाहिजे, असेच जनतेला वाटते !

पेटा संस्थेवर भारतात बंदी घाला ! – अमूल आस्थापनाची पंतप्रधान मोदी यांच्याकडे पत्र लिहून मागणी

पेटा सारख्या संस्था भारतविरोधी कारवाया करत असतील, तर त्यांच्यावर सरकारने स्वतःहून बंदी घातली पाहिजे ! पेटासारख्या प्राणीरक्षक संस्था बकरी ईदच्या दिवशी गायब असतात, हे जगजाहीर आहे !

गाझियाबाद येथील डासना देवी मंदिरात संशयास्पदरित्या आलेले दोघे पोलिसांच्या कह्यात !

यावरून उत्तरप्रदेशमध्ये हिंदूंचे संत, महंत, साधू हे असुरक्षित असल्याचे लक्षात येते. यास्तव राज्य सरकारने संत, महंतांना अधिक सुरक्षा प्रदान करावी, अशी हिंदूंची अपेक्षा आहे !

अ‍ॅलोपॅथी आणि आयुर्वेदीय औषध घेणारे रुग्ण केवळ अ‍ॅलोपॅथी औषध घेणार्‍या रुग्णांच्या तुलनेत लवकर कोरोनामुक्त झाले !

संपूर्ण देशात कोरोना उपचारांमध्ये आयुर्वेदाचा अधिकृतरित्या सहभाग करून घ्यावा, असेच या संशोधनातून जनतेला वाटेल ! केंद्र सरकारने यावर निर्णय घेणे आवश्यक !

विवाह हा कुठला करार नव्हे, तर ते एक पवित्र बंधन ! – मद्रास उच्च न्यायालय

विवाह हा कुठला करार नव्हे, तर ते एक पवित्र बंधन आहे, अशी टिप्पणी मद्रास उच्च न्यायालयाने एका याचिकेवरील सुनावणीच्या वेळी केली.