बिहारमध्येही दळणवळण बंदी घोषित !

देशात कोरोनाचा वाढता कहर पहाता सर्वोच्च न्यायालयाने आणि कोविड टास्ट फोर्सने देशात राष्ट्रीय दळणवळण बंदी घालण्याचा सल्ला दिला आहे.

कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यांत ५ मेपासून १० दिवसांची दळणवळण बंदी !

कोल्हापूर जिल्ह्यात वाढत्या कोरोना रुग्ण संख्येच्या पार्श्‍वभूमीवर ५ मे या दिवशी सकाळी ११ वाजल्यापासून १० दिवसांची दळणवळण बंदी घोषित करण्यात आली आहे. ग्रामविकासमंत्री, पालकमंत्री, आरोग्य राज्यमंत्री यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

राज्यात ऑक्सिजनचा तुटवडा असून तातडीने उपाययोजना करा ! – निवासी डॉक्टरांच्या संघटनेची आरोग्यमंत्र्यांकडे पुन्हा मागणी

‘गार्ड’ने बैठकीत पुढे अतिरिक्त आरोग्य कर्मचारी, ऑक्सिजनचा तुटवडा आणि अन्य समस्या तातडीने सोडवण्याची मागणी केली. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत याविषयी म्हणाले, ‘‘रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत करण्याचे दायित्व मी घेतले आहे. मी ‘गार्ड’च्या सदस्यांसमवेत बैठक घेणार आहे.

सतत वर्तमान स्थितीत रहाणार्‍या आणि व्यष्टी साधनेचे गांभीर्य असलेल्या रामनाथी आश्रमातील साधिका कु. मयुरी आगावणे !

आज रामनाथी आश्रमातील साधिका कु. मयुरी आगावणे यांचा वाढदिवस आहे. त्या निमित्ताने सहसाधिका कु. अमृता मुद्गल हिला लक्षात आलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये आणि त्यांच्याकडून शिकायला मिळालेली सूत्रे येथे दिली आहेत.

आधुनिक वैद्या (सौ.) नंदिनी सामंत यांनी अनुभवलेले परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे अद्वितीयत्व आणि द्रष्टेपण !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यासारख्या अवतारी गुरूंची आणि त्यांच्या अवतारी कार्याची महती माझ्यासारख्या जिवाला काय ज्ञात होणार ? जे माझ्या लक्षात आले, ते मी त्यांच्याच कृपेने लिहित आहे.

हिंदु राष्ट्रात भारताचा गौरवशाली इतिहास शिकवला जाईल !

इतर देशांचा इतिहास अधिकाधिक २ – ३ सहस्र वर्षांचा आहे, तर भारताचा लाखो वर्षांचा, युगायुगांचा आहे. हे शाळेत शिकवत नाहीत….

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सवानिमित्त रामनाथी येथील सनातनच्या आश्रमात झालेल्या श्रीसत्यनारायण पूजेचे सूक्ष्म परीक्षण !

‘परात्पर गुरु डॉक्टर आठवले यांच्या जन्मोत्सवानिमित्त महर्षि मयन यांनी सांगितल्याप्रमाणे श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी ‘श्रीसत्यनारायणाची’ पूजा केली.

श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ यांचे अनमोल विचारधन !

महर्षींनी साधकांना श्रद्धा वाढवायला सांगितल्यावर परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी त्यांना ‘विविध त्रास होत असतांनाहीसाधक साधना करतच आहेत, अजून किती करणे अपेक्षित आहे ?’, असा प्रतिप्रश्न विचारणे

‘परात्पर गुरु डॉक्टर, तुमची फार आठवण येते ।’ ही श्री. सुमित सागवेकर यांची कविता वाचून परात्पर गुरु डॉक्टर, सनातनचे सद्गुरु आणि संत यांच्याविषयी कृतज्ञताभाव ठेवण्याविषयी मनाची झालेली विचारप्रक्रिया !

‘६१ टक्के आध्यात्मिक पातळी असलेले हिंदु जनजागृती समितीचे युवा संघटक श्री. सुमित सागवेकर यांनीलिहिलेली ‘परात्पर गुरु डॉक्टर, तुमची फार आठवण येते ।