भरूच (गुजरात) येथील कोविड सेंटरला लागलेल्या भीषण आगीत १६ जणांचा मृत्यू !

भारतात कोविड सेंटरला आग लागण्याच्या घटना वाढत असतांना त्या रोखण्यासाठी सरकारी यंत्रणा देश पातळीवर काय प्रयत्न करणार ?

कोरोनातून बरे झाल्यानंतरही ६ मासांपर्यंत मृत्यूचा धोका रहातो ! – संशोधनाचा निष्कर्ष

या संशोधनासाठी वैज्ञानिकांनी डेटाबेसमधून ८७ सहस्रांपेक्षा अधिक कोरोना रुग्ण आणि ५० लाख सामान्य रुग्ण यांची तपासणी केली. यात कोरोनाचा संसर्ग न झालेल्या रुग्णांच्या तुलनेत कोरोनाच्या रुग्णांमध्ये ६ मासांपर्यंत मृत्यूचा धोका ५९ टक्के अधिक होता.

यवतमाळ जिल्ह्यात कलम ३७ नुसार प्रतिबंधात्मक आदेश लागू !

जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित रहावी, यासाठी मुंबई पोलीस अधिनियमातील तरतुदीनुसार १ मे पासून १५ मे च्या मध्यरात्रीपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आला आहे.

वर्धा येथे रुग्णाच्या नातेवाइकांना रेमडेसिविर इंजेक्शन मिळवण्यासाठी १० घंटे फिरावे लागले !

वर्धा येथील प्रशासनाचा भोंगळ कारभार ! रुग्णांच्या संदर्भात अक्षम्य हलगर्जीपणा करणार्‍यांवर कठोर कारवाई करणे आवश्यक !

राष्ट्र और हिन्दुत्वनिष्ठ पत्रकार रोहित सरदाना के निधन पर धर्मांधों ने सोशल मीडिया पर आनंद व्यक्त किया !

ऐसे धर्मांधों को कारागार में डालो !

अशा धर्मांधांना कारागृहात डांबा !

प्रसिद्ध पत्रकार आणि सूत्रसंचालक रोहित सरदाना यांचे हृदयविकाराच्या झटक्यामुळे नोएडा येथील मेट्रो रुग्णालयात निधन झाले. सरदाना यांच्या निधनानंतर सामाजिक माध्यमांतून काही धर्मांधांनी आनंद व्यक्त करणारे ट्वीट्स केले आहेत.

आपत्काळात सर्व मानव जिवंत रहाण्यासाठी आणि सृष्टीच्या कल्याणासाठी कृतीशील असणारे एकमेव द्रष्टे परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले

 ‘तिसर्‍या महायुद्धात एखादा देश जिंकावा किंवा एखाद्या देशाची हानी होऊ नये’, असा विचार माझ्या मनात येत नाही, तर ‘सात्त्विक व्यक्ती जिवंत राहाव्यात’, एवढाच विचार येतो.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी सांगितलेली अमृतवचने

साधकांनी कंटाळा न करता सतत आध्यात्मिक स्तरावर कठोर साधना केली, तर साधकांच्या जीवनरक्षणासाठी व्यय होणारी संतांची आणि परात्पर गुरुदेवांची शक्ती राष्ट्ररक्षणासाठी वापरली जाऊन ‘ईश्‍वरी राज्य’ लवकर येईल !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी वापरलेल्या उपनेत्राचा (चष्म्याचा) रंग पालटून पिवळसर छटा येणे आणि त्याला अष्टगंधाचा सुगंध येणे यांमागील अध्यात्मशास्त्र !

हिंदु राष्ट्राची स्थापना व्हावी, यासाठी परात्पर गुरु डॉ. आठवले गेल्या अनेक वर्षांपासून आध्यात्मिक स्तरावर प्रयत्न करत आहेत. त्यांच्याकडून सूक्ष्मातून होत असलेल्या या अद्वितीय कार्याचा स्थुलातील परिणाम त्यांच्या नियमित वापरात असलेल्या वस्तूंवर दिसून येतो. या लेखात कु. मधुरा भोसले यांनी केलेले सूक्ष्म-परीक्षण देत आहोत.

सदैव साधका पुढेच जायचे । न मागुती तुवा कधी फिरायचे ॥

आपत्काळ हे काळानुसार येणारे तात्कालिक संक्रमण आहे. सनातनच्या साधकांना परात्पर गुरुदेवांनी दिलेले मोक्षप्राप्तीचे ध्येय हेच चिरंतन आहे !