फायनान्स आस्थापनांचा मनमानी कारभार तात्काळ थांबवावा !
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील अनेक व्यवसाय, व्यवहार ठप्प आहेत. यामुळे मजूर, नोकरदार, व्यावसायिक, व्यापारी अशा सर्वच वर्गांचे आर्थिक गणित कोलमडले आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील अनेक व्यवसाय, व्यवहार ठप्प आहेत. यामुळे मजूर, नोकरदार, व्यावसायिक, व्यापारी अशा सर्वच वर्गांचे आर्थिक गणित कोलमडले आहे.
भारतातील लस संबंधातील तज्ञ समितीने रशियाच्या ‘स्पुटनिक व्ही’ या कोरोना प्रतिबंधात्मक लसीला भारतात वापर करण्यास अनुमती दिली आहे.
कृष्णा नदीच्या पाण्याचे नमुने आणि काशी येथील गंगेच्या पाण्याचा नमुना यांची ‘पिप’ या तंत्रज्ञानाच्या साहाय्याने चाचणी करण्यात आली.
होळीच्या दिवशी हिंदु मुले होळी खेळत असतांना त्यांच्या रंगाचा एक थेंब एका धर्मांधाच्या अंगावर पडला. त्याचा राग धरून धर्मांधांनी छतावरून हिंदूंवर दगडफेक केली.
दळणवळण बंदीच्या कालावधीत सोलापूर सेवाकेंद्रातील साधकांना सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांचा प्रदीर्घ सहवास लाभला. त्या वेळी साधकांना झालेले सद्गुरु स्वातीताईंतील विविध गुणांचे दर्शन !
‘पाश्चात्त्य शिक्षण कोणत्याही समस्येच्या मूळ कारणांपर्यंत, उदा. प्रारब्ध, वाईट शक्ती, काळमहात्म्य येथपर्यंत जात नाही. क्षयरोग्याला क्षयरोगाचे जंतू मारणारे औषध न देता केवळ खोकल्याचे औषध देण्यासारखे त्यांचे उपाय आहेत !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
‘जेव्हा गुरुदेवांवर पुष्पवृष्टी होत होती आणि गुरुदेव समाधी अवस्थेत होते, तेव्हा मला त्यांच्या ठिकाणी ‘नारायणाचे (भगवान विष्णूचे) दर्शन झाले.
‘व्यष्टी साधना हाच समष्टी साधनेचा पाया आहे’, याची साधकांना जाणीव झाली. व्यष्टी साधनेच्या प्रयत्नाने त्यांच्या समष्टी सेवेची फलनिष्पत्तीही वाढली.
हे वैकुंठरूपी आश्रम उभारले, प्रीतीने सारे भरले, कुणी बरे ? ।
ही साधक-फुले सुगंधित केली, रंगांनी (गुणांनी) सारी भरली, कुणी बरे ? ।
या घोर आपत्काली, रक्षिले तळहातीच्या फोडापरी, कुणी बरे ? ॥
व्यष्टी आणि समष्टी या दोन्ही साधनेकडे लक्ष देणार्या साधकांवर गुरुकृपेचा ओघ अधिक असतो.