रुग्णालयाने उपचार करण्यास नकार दिल्याने प्राध्यापिकेचा मृत्यू !

गुजरातमधील गांधीनगर येथे रुग्णवाहिकेतून न आणल्याने उपचारास नकार

राज्यात आज रात्रीपासून १५ दिवस संचारबंदी लागू – उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री

पुढचे १५ दिवस कोरोनाची शृंखला तोडण्यासाठी (ब्रेक दि चेन) राज्यात १४४ कलम लागू करत आहोत, अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी १३ एप्रिलच्या रात्री केली. फेसबूक लाईव्हच्या माध्यमातून त्यांनी जनतेशी संवाद साधला.

बिहारमध्ये कोरोनाबाधित जिवंत व्यक्तीला मृत घोषित करून दुसर्‍याचाच मृतदेह कुटुंबियांकडे सुपुर्द !

कोरोनाच्या काळात अशा प्रकारच्या अनेक घटना देशभरात घडल्या आहेत आणि घडत आहेत. यातून रुग्णालय व्यवस्थापनाचा भोंगळ कारभार दिसून येतो. अशा गंभीर चुका टाळण्यासाठी संबंधितांवर कठोर कारवाई केली पाहिजे !

गुजरात उच्च न्यायालयाने कोरोनावरून गुजरात  सरकारला फटकारले !

गुजरात राज्यात कोरोनाग्रस्त रुग्णांना खाटा उपलब्ध होत नाहीत. त्यांना औषधे मिळत नाहीत. आता लोकांना ‘आपण ‘भगवान भरोसे’ आहोत’, असे वाटत आहे. सरकारने कोरोनाच्या संदर्भात केलेल्या उपाययोजनांचे दावे आणि प्रत्यक्ष परिस्थिती यांत पुष्कळ भेद आहे

वर्ष २०२५ पर्यंत भारत आणि पाक यांच्यात मोठे युद्ध ! : अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणेचा दावा

या अहवालात युद्धाचे कारणही सांगण्यात आले आहे. या ५ वर्षांत भारतात मोठे आतंकवादी आक्रमण होईल. त्याला प्रत्युत्तर म्हणून भारत सरकार पाकिस्तानमधील आतंकवादी तळांवर आक्रमण करील आणि युद्धास प्रारंभ होईल.

सनातन संस्थेच्या फिरत्या ग्रंथप्रदर्शनाला उत्तराखंड शासनाच्या कुंभमेळा प्रशासनाकडून प्रसिद्धी

कुंभमेळा प्रशासनाद्वारे देश-विदेशातील पत्रकारांना कुंभमेळ्याच्या बातम्या पुरवण्यासाठी एक व्हॉट्सअ‍ॅपचा गट बनवण्यात आला आहे  या गटात कुंभमेळा प्रशासनाद्वारे हा लेख सनातनचे साधक ग्रंथ वितरण करत असतांनाच्या छायाचित्रांसह प्रसिद्ध केला आहे.

ब्राझिलमध्ये २ कोटी लोक करत आहेत उपासमारीचा सामना !

कोरोनामुळे वाढलेली महागाई आणि बेरोजगारी यांचा दुष्परिणाम !

कोरोना : जनतेच्या ससेहोलपटीला कारणीभूत कोण ?

महामारीच्या संकटाशी लढतांना नागरिकांना कोणत्या समस्या आणि अडचणी यांना सामोरे जावे लागत आहे, याची भयावहता लक्षात यावी, यासाठी हे सदर चालू करत आहोत.

महाराष्ट्रासाठी १ सहस्र १२१ व्हेंटिलेटर्स उपलब्ध होणार ! – प्रकाश जावडेकर, केंद्रीय मंत्री

महाराष्ट्रामध्ये व्हेंटिलेटरचा तुटवडा असल्याने कोरोनाबाधित रुग्णांना उपचारासाठी व्हेंटिलेटर सहज उपलब्ध होत नाहीत. महाराष्ट्रासाठी येत्या ३ ते ४ दिवसांत १ सहस्र १२१ व्हेंटिलेटर्स उपलब्ध करून दिले जातील.

विरार-वसई येथील रुग्णालयामध्ये ऑक्सिजनचे ४ सिलेंडरच मिळाले

विरार-वसई येथील विदारकता ! प्रत्यक्षात १०० सिलेंडरची आवश्यकता, तुटवड्याअभावी गाडीतील ऑक्सिजनच्या सिलेंडरची चोरी-‘भीषण आपत्काळ अगदी समीप आला आहे’, हेच या सर्व घटना दर्शवतात !