दळणवळण बंदीचा फटका सर्वसामान्य जनतेला बसू नये, यासाठी प्रशासनाने यंत्रणा उभारावी ! – ग्राहक पंचायत, सिंधुदुर्ग
वेळोवेळी केलेली दळणवळण बंदी यांमुळे संपूर्ण समाजजीवनच उद्ध्वस्त होते कि काय ? अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
वेळोवेळी केलेली दळणवळण बंदी यांमुळे संपूर्ण समाजजीवनच उद्ध्वस्त होते कि काय ? अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक उभारण्याचा शिवप्रेमींचा मानस आहे, त्याला सर्व कुडाळवासियांनी सहकार्य करावे.
‘इतर जातीचा आंबा ‘कोकण हापूस’ म्हणून सगळीकडे विकला जात आहे.
कोरोना महामारीत रुग्णांची संख्या वाढत असतांना दक्षता बाळगण्याऐवजी सर्व नियम धाब्यावर बसवून रेव्ह पार्ट्यांचे आयोजन केले जात आहे.
अमली पदार्थ व्यवसाय करणार्यांवर या महामारीच्या वर्षांत पोलीस, गोवा पोलिसांचा गुन्हे अन्वेषण विभाग आणि अमली पदार्थविरोधी पथके यांनी मिळून जवळजवळ ९०० धाडी घातल्या.
राज्यात १३ एप्रिल या दिवशी कोरोनाविषयक २ सहस्र ५०४ चाचण्यात यांपैकी कोरोनाबाधित ५६२ नवीन रुग्ण सापडले आहेत.
नवी मुंबई येथील बालकांचा भ्रमणभाषमध्ये वेळ वाया घालवणारे ‘अॅप्स’ न ठेवण्याचा निर्णय !