महाराष्ट्रात शनिवार आणि रविवार पूर्णत: दळणवळण बंदी !
मंत्रीमंडळात ठरलेल्या निर्णयानुसार ३० एप्रिलपर्यंत शनिवार आणि रविवार हे २ दिवस पूर्णत: दळणवळण बंदी असणार आहे, तर शुक्रवारी रात्री ८ ते सोमवारी सकाळी ७ वाजेपर्यंत संचारबंदी रहाणार आहे.
मंत्रीमंडळात ठरलेल्या निर्णयानुसार ३० एप्रिलपर्यंत शनिवार आणि रविवार हे २ दिवस पूर्णत: दळणवळण बंदी असणार आहे, तर शुक्रवारी रात्री ८ ते सोमवारी सकाळी ७ वाजेपर्यंत संचारबंदी रहाणार आहे.
क सैन्याने वर्ष १९७१ मध्ये लाखो बंगाली हिंदूंची हत्या केली. महिलांवर बलात्कार केले, तसेच लाखो हिंदूंना हाकलून लावले. ढाका विद्यापिठात ५ ते १० सहस्र लोकांची हत्या झाली होती. बांगलादेशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही तेथील हिंदूवरील अत्याचारांची मालिका थांबलेली नाही….
त्रावणकोर देवस्वम् समितीच्या प्रशासनातील १ सहस्र २४२ हिंदु मंदिरांच्या आवारात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखांना काम करण्यास अनुमती देणारे, तसेच शारीरिक प्रशिक्षण किंवा सामूहिक कवायत करण्यास बंदी घालण्यात आली आहे.
यावरून अन्य राज्यांच्या तुलनेत उत्तरप्रदेशमधील कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती किती बिकट आहे, हे दिसून येते.
या प्रकरणी संबंधित वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा नोंद करून त्यांच्यावर बडतर्फीची कठोर कारवाई केली पाहिजे, अशी जनतेची अपेक्षा आहे.
अशा वाढीमुळे भविष्यात जगावर इस्लामचे राज्य आल्यास आश्चर्य वाटू नये !
घोन्सा वनपरिक्षेत्रात एका वाघिणीचा मृत्यू झाला. शिकारी मांसाच्या लोभापायी हरीण, रोही, रानडुक्कर यांना पकडण्यासाठी सापळे लावतात. ‘त्यात ही वाघीण अडकून मृत झाली असावी’, अशी शंका आहे.
हिंदूंच्या धर्मगुरूंवर खोटा आरोप करून त्यांच्यावर आक्रमण करण्याचा जाहीर कट जर देहलीत शिजत असेल, तर सरकारनेही या घटनेची गंभीर नोंद घेऊन गुन्हा होण्याच्या आत संबंधितांना तात्काळ अटक करणे अपेक्षित आहे. तरच शासनव्यवस्था अस्तित्वात आहे, असे म्हणू शकतो अन्यथा अराजक दूर नाही !
शहरातील विविध ठिकाणी घोषित केलेल्या ‘कंटेनमेंट झोन’साठी ‘धनलक्ष्मी मंडप डेकोरेटर्स’ला ठेका देण्यात आला होता; मात्र यासाठी लावण्यात आलेल्या बांबूंचे देयक ९५ लाख रुपये काढण्यात आले. प्रत्येकी २८ सहस्र ६०० रुपये इतके देयक एका ‘कंटेनमेंट झोन’साठी लावण्यात आले आहे.
भारतात खेळल्या जाणार्या ‘ऑनलाईन’ खेळांमधील ९८ टक्के खेळ विदेशीच असतात. आता यात पालट करण्याच्या सिद्धतेत केंद्र सरकार असून तसे झाले, तर दुर्गादेवी, काली माता, छत्रपती शिवाजी महाराज, झाशीच्या राणी यांच्यावर आधारित देशी खेळ मुलांना खेळण्यास मिळू शकतात.