उत्तरप्रदेश आणि बिहार या राज्यांमध्ये प्रशासनाला निवेदन देणे, विद्यार्थ्यांचे प्रबोधन आणि ध्वजसंकलन अभियान

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने २६ जानेवारीच्या निमित्त ‘राष्ट्रध्वजाचा मान राखा !’ ही चळवळ अनेक वर्षांपासून राबवण्यात येत आहे. या अंतर्गत उत्तरप्रदेश आणि बिहार या राज्यांमध्ये विविध उपक्रम राबवण्यात आले.

सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी शनिशिंगणापुरच्या मंदिरात केली ग्रहशांती

अंधश्रद्धाविरोधी कायदा होण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसही प्रयत्न करत होती. त्यांच्या मंत्र्याने केलेली ग्रहशांती पक्षाला चालते का ?

मध्यप्रदेशातील सर्व सरकारी कार्यालयांच्या स्वच्छतेसाठी गोमूत्रापासून बनवलेल्या गो-फिनाईलचा वापर करण्यात येणार !

काँग्रेसने देशात सत्तेत असतांना सर्वच क्षेत्रात इतकी अस्वच्छता निर्माण करून ठेवली आहे ती स्वच्छ करायला गो-फिनाईलच उपयोगी पडणार आहे, असेच राष्ट्रप्रेमींना वाटेल !

महापालिका क्षेत्रातील पोलिओ लसीकरण मोहिमेचा सांगलीच्या महापौरांच्या हस्ते शुभारंभ

महापालिकेच्या साखर कारखाना आरोग्य केंद्रात सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेच्या महापौर सौ. गीताताई सुतार यांच्या हस्ते पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचा शुभारंभ झाला.

चीनचा बटीक झालेला पाक !

चीनने मला बलुची लोकांचे आंदोलन चिरडण्यासाठी, तसेच भारताचा प्रभाव नष्ट करण्यासाठी येथे तैनात केले आहे, असे विधान पाकचे सैन्यप्रमुख मेजर जनरल अयमान बिलाल यांनी केले आहे.

अवैध व्यवसायांविरोधात धडक कारवाईत पुण्यात ६३ गुन्हेगारांना अटक

येथील विविध अवैध व्यवसायांसमवेत सराईत गुन्हेगारांविरुद्ध २८ जानेवारी या दिवशी संपूर्ण शहरात धाडसत्र राबवत जुगार प्रतिबंधक कायद्यानुसार ६३ जणांना अटक केली असून २ लक्ष रुपयांच्या साहित्यासह रोख रक्कम जप्त केली आहे.

डोंबिवलीत वृद्ध पतीने केली पत्नीची हत्या

४ वर्षीय वृद्धाने घरगुती किरकोळ वादातून आपल्या ८० वर्षीय पत्नीची धारदार शस्त्राने सपासप वार करून हत्या केल्याची घटना येथे घडली आहे.

शत्रूराष्ट्रांचे नवीन युद्धतंत्र : आंदोलकांचा आतंकवाद !

सध्या ‘आंदोलकांचा आतंकवाद’ हा युद्धाचा नवीन प्रकार अधिक लोकप्रिय होत आहे. आंदोलन करण्याचा अधिकार घटनेने तो प्रत्येक नागरिकाला दिलेला आहे; परंतु जेव्हा ते आंदोलन सार्वजनिक किंवा खाजगी मालमत्तेला हानी पोचवते, तेव्हा ते अवैध असते.

स्वातंत्र्यविरांचा त्याग आणि बलीदान यांच्या स्मृती

२६ जानेवारी या दिवशी देशाने प्रजासत्ताकदिन साजरा केला. या हेतूने स्वातंत्र्यविरांचा त्याग आणि बलीदान यांच्या स्मृती जागृत करणारा लेख.