एस्.टी. बस मुंबईकरांच्या सेवेतून माघारी 

१ फेब्रुवारीपासून मर्यादित वेळेत सर्वांना लोकल प्रवासाची मुभा देण्यात आल्याने १०० एस्.टी. बस मुंबईकरांच्या सेवेतून माघारी बोलावण्याचा निर्णय एस्.टी. महामंडळाने घेतला आहे.

 मुख्य आरोपी ज्योत्स्ना शिंदे यांच्या संपत्तीची चौकशी करण्याची शिवसेनेची मागणी

पुण्यातील बोगस शिक्षक भरती प्रकरण
अशी मागणी का करावी लागते ? प्रशासन स्वतःहून चौकशी का करत नाही ?

भिवंडी न्यायालयात न्यायाधिशांसमोरच अधिवक्त्यांमध्ये मारहाण; पत्रकाराला धमकी

एका खटल्याची सुनावणी ३१ जानेवारी या दिवशी भिवंडी न्यायालयात चालू असतांना आरोपी आणि फिर्यादी यांची दोन्ही अधिवक्ते त्यांची बाजू मांडत होते. त्या वेळी न्यायाधिशांच्या समोरच अधिवक्ता शैलेश गायकवाड आणि अधिवक्ता अमोल कांबळे यांच्यात वाद झाला.

अश्‍लील वक्तव्य केल्याच्या प्रकरणी बुलढाणा येथील शिवसेनेच्या आमदारांविरुद्ध तक्रार प्रविष्ट !

ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर प्रतिक्रिया व्यक्त करत असतांना येथील शिवसेनेचे विद्यमान आमदार संजय गायकवाड यांनी माझ्याप्रती अश्‍लील वक्तव्य केल्याने त्यांच्यावर गुन्हा नोंद करावा,..

कोल्हापूर येथे ६ फेब्रुवारी या दिवशी अखिल भारतीय वीरशैव लिंगायत महासंघाचा वर्धापनदिन सोहळा !

वर्धापनदिनाच्या कार्यक्रमाविषयी अधिक माहिती देतांना डॉ. विजय जंगम स्वामी म्हणाले, ‘‘वीरशैव समाजाच्या उत्कर्षासाठी स्वत:ला वाहून घेतलेल्या मान्यवरांचा विशेष सत्कार या सोहळ्यामध्ये करण्यात येणार आहे.

तलवारीने केक कापल्याप्रकरणी माजी नगरसेवकासह ४ धर्मांधांना अटक आणि जामीन

केवळ वरवर कारवाई न करता कठोर शिक्षा झाल्यासच अशा प्रकरणांना आळा बसेल.

अर्थसंकल्पातून महाराष्ट्राची निराशा ! – संजय राऊत

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी १ फेब्रुवारी या दिवशी संसदेत अर्थसंकल्प सादर केला. महाराष्ट्राने देशाला देण्याची दानत दाखवली आहे; मात्र महाराष्ट्रावर नेहमी अन्याय होत आला आहे, असे राऊत यांनी म्हटले आहे.

हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था करत असलेल्या राष्ट्र-धर्म कार्यास साहाय्य करणे आमचे कर्तव्य ! – चारुदत्त जोशी, संपादक, ‘बी न्यूज’

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने प्रतिदिन ऑनलाईन विशेष धर्मसत्संगांचे प्रक्षेपण करण्यात येते. हे सत्संग २० एप्रिलपासून कोल्हापूर येथील स्थानिक ‘बी’ न्यूजच्या ‘भक्ती’ वाहिनीवरील चॅनल क्रमांक ५३१ वर प्रतिदिन सायंकाळी ७ वाजता प्रक्षेपित करण्यात येत आहेत.

प्रजासत्ताकदिनी हिंदु प्रजासत्ताक राष्ट्र निर्माण करण्याचा संकल्प करा ! – सुमित सागवेकर, हिंदु जनजागृती समिती

प्रजासत्ताक दिनानिमित्त हिंदु जनजागृती समिती आयोजित ‘शौर्य जागरण शिबिरा’मध्ये ते बोलत होते. या व्याख्यानाला पुणे, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, अकलूज, मुंबई, ठाणे, रायगड या जिल्ह्यांतून पुष्कळ धर्मप्रेमी उपस्थित होते.

हिंदूंचे वाढलेले दायित्व !

हिंदूंना स्वतःचे रक्षण करायचे असेल, तर हिंदूंनी धर्मबळ वाढवणे आवश्यक आहे. धर्मबलसंपन्न हिंदूच धर्मांधांवर वचक निर्माण करू शकतील, हे निश्‍चित !