बंगालमध्ये कोरोनावरील लस सर्वांना विनामूल्य देणार ! – मुख्यमंत्री ममता बॅनर्जीं यांची घोषणा

बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी ‘राज्यातील सर्व गरजू नागरिकांना कोरोनावरील लस विनामूल्य देण्यात येईल’, अशी घोषणा केली आहे.

कर्नाल (हरियाणा) येथे मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला शेतकर्‍यांचा प्रखर विरोध

येथील कैमला गावामध्ये भाजपकडून महापंचायतीचे आयोजन करण्यात आले होते आणि त्याला मुख्यमंत्री खट्टर उपस्थित रहाणार होते. त्या वेळी ही घटना घडली.

लव्ह जिहादच्या प्रकरणात पसार असलेल्या धर्मांधांची सर्व संपत्ती जप्त करण्याचा न्यायालयाचा आदेश

असा आदेश लव्ह जिहाद प्रकरणी पसार असणार्‍याच नव्हे, तर अटक केलेल्या आरोपीचीही संपत्ती जप्त करण्याचा आदेश न्यायालयाने द्यायला हवा, असेच हिंदूंना वाटेल !

औरंगाबादच्या नामांतराची भूमिका शिवसेनेची, सरकारची नाही ! – प्रफुल्ल पटेल, राष्ट्रवादी काँग्रेस

औरंगाबादचे नामांतर ‘संभाजीनगर’ असे करण्याची शिवसेनेची भूमिका आहे; मात्र काँग्रेस पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील काही नेते यांनी औरंगाबादचे नामांतर ‘संभाजीनगर’ करण्याला विरोध दर्शवला आहे.

सांगली येथील निवृत्त उपशिक्षणाधिकारी वसंत चौगुले यांचे निधन

सांगली येथील निवृत्त उपशिक्षणाधिकारी वसंत चौगुले यांचे नुकतेच निधन झाले. त्यांनी माध्यमिक उपशिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी तसेच पालिकेत प्रशासन अधिकारी म्हणून काम केले होते. ते साप्ताहिक सनातन प्रभातचे नियमित वाचक, तसेच सनातन संस्थेचे अर्पणदातेही होते.

शेतकर्‍यांच्या आंदोलामुळे देशाची प्रतिदिन होत आहे ३ सहस्र ५०० कोटी रुपयांची हानी ! – सर्वोच्च न्यायालयात करण्यात आलेल्या याचिकेतून दावा

काँग्रेसने तिच्या जवळपास ५५ वर्षांच्या सत्ताकाळात शेतकर्‍यांच्या हक्कांसाठी कारभार केला असता, तर आज शेतकर्‍यांची स्थिती वाईट झाली नसती !

इंडोनेशियाचे विमान समुद्रात कोसळल्याने ६२ जणांचा मृत्यू

हे विमान उड्डाण घेतल्यानंतर अवघ्या ४ मिनिटांत समुद्रात कोसळले. या विमानात ५० प्रवाशी आणि १२ कर्मचारी होते. या सर्वांचा मृत्यू झाला आहे.

नाशिक येथे अल्पवयीन युवतीवर सामूहिक अत्याचार

युवतींवरील अत्याचारांची न संपणारी मालिका ! काँग्रेसने शिक्षणामध्ये धर्मशिक्षणाचा अंतर्भाव करून समाजाला साधना शिकवली असती, तर युवतींच्या सुरक्षेचा आज आहे तेवढा प्रश्‍न ऐरणीवर आला नसता !

भंडारा येथील आगीच्या दुर्घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्याचा मुख्यमंत्र्यांचा आदेश

भंडारा जिल्हा रुग्णालयातील शिशू केअर युनिटला ८ जानेवारीच्या मध्यरात्री लागलेल्या भीषण आगीत १० नवजात बालकांचा मृत्यू झाल्याच्या दुर्दैवी प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याचा आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला आहे.

कोटी कोटी प्रणाम !

• चराठा (सावंतवाडी) गावच्या श्री सातेरीदेवीचा आज जत्रोत्सव !
• पावस, रत्नागिरी येथील स्वामी स्वरूपानंद यांची आज जयंती