सद्गुरु राजेंद्र शिंदे घेत असलेल्या व्यष्टी आढाव्यासाठी त्यांच्या खोलीत गेल्यावर ते स्वतः आणि त्यांची खोली यांविषयी जाणवलेली सूत्रे

‘त्यांच्या खोलीत चैतन्याचा अफाट स्रोत आहे’ आणि ‘त्या चैतन्याच्या बळावरच आपल्यातील  स्वभावदोष आणि अहं यांवर मात करता येईल’, असे वाटते.

कोटीश: कृतज्ञता व्यक्त करूया सद्गुरु राजेंद्र शिंदे यांच्या चरणी ।

सद्गुरु राजेंद्रदादा देवदच्या संतरत्नांच्या माळेतील संतशिरोमणी शोभती ।
बालक, वयस्कर, साधक आणि संत यांचा ते आधार असती ॥

देवाने सांगितल्याप्रमाणे ‘प्रत्येक वेदना ही वेदना नसून ‘गुरुस्मरण’ करण्याची संधी आहे’, असा भाव ठेवल्यावर वेदना होत असतांनाही आनंद मिळणे

देवाने मला सांगितले, ‘तुला प्रारब्धानुसार त्रास आणि वेदना होणारच आहेत. तुला होणारी प्रत्येक वेदना ही वेदना नसून ‘गुरुस्मरण’ करण्याची संधी आहे’, असा भाव ठेव.’

रामनाथी आश्रमात ऋषीयाग असतांना एका गायीने चाटणे, ही अनुभूती श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांना सांगितल्यावर त्यांनी हे मोठे भाग्य असते, असे सांगणे

गोलोकातून आशीर्वाद मिळावा; म्हणून करण्यात आलेल्या ऋषीयागाच्या वेळी साहित्य बाहेर काढतांना अकस्मात एक काळ्या रंगाची गाय आली आणि चाटू लागली.

संतश्री पूज्यपाद आसारामजी बापू यांच्या जामिनावरील याचिकेवर जोधपूर न्यायालय सुनावणी करण्यास सिद्ध

गेल्या ७ वर्षांपासून येथील कारागृहात कथित लैंगिक शोषणाच्या दोषावरून जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेले संतश्री पूज्यपाद आसारामजी बापू यांनी येथील न्यायालयात जामिनासाठी याचिका प्रविष्ट केली आहे.

केरळच्या चर्चमध्ये मुसलमान तरुण आणि ख्रिस्ती तरुणी यांचा विवाह करण्यात आल्याने गदारोळ

अशा विवाहाला ‘प्रेम’ म्हणणारे निधर्मीवादी आता गप्प का ? ते चर्चचा विरोध का करत नाहीत कि ‘चर्चचा विरोध योग्य आहे; मात्र हिंदूंनी ‘लव्ह जिहाद’ म्हणत त्याला विरोध केला, तर तो चुकीचा आहे’, असे त्यांना वाटते ?

बिहारमधील एम्.आय.एम्.च्या धर्मांध आमदाराचा शपथ घेतांना ‘हिंदुस्थान’ म्हणण्यास नकार !

बिहारमध्ये पहिल्यांदाच एम्.आय.एम्.चे ५ आमदार निवडून आले आहेत आणि ते आता त्यांचे खरे स्वरूप विधानसभेत पहिल्याच दिवसापासून दाखवू लागले आहेत. पुढील ५ वर्षांत ते काय करणार, याची ही झलक आहे.

मोरजी (गोवा) येथील अनेक भूखंड देहली येथील बांधकाम व्यावसायिक आणि रशियाचे नागरिक यांच्या कह्यात !

मोरजीतील भूखंड परप्रांतीय आणि विदेशी यांच्या कह्यात जात असतांना स्वतःला ‘गोमंतकियांसाठी झटणार्‍या’ म्हणणार्‍या संघटना गप्प का ?