कोटी कोटी प्रणाम !
• हिंदुत्वनिष्ठ पू. सीताराम गोयल यांचा आज स्मृतीदिन
• सनातनच्या ६९ व्या संत पू. (सौ.) अश्विनी पवार यांचा आज वाढदिवस
• सनातनचे ७९ वे संत पू. श्रीकृष्ण आगवेकर यांचा आज वाढदिवस
• हिंदुत्वनिष्ठ पू. सीताराम गोयल यांचा आज स्मृतीदिन
• सनातनच्या ६९ व्या संत पू. (सौ.) अश्विनी पवार यांचा आज वाढदिवस
• सनातनचे ७९ वे संत पू. श्रीकृष्ण आगवेकर यांचा आज वाढदिवस
नगर जिल्ह्यातील निळवंडे सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी येथील साई संस्थानने राज्य सरकारला ५०० कोटी रुपयांचे बिनव्याजी कर्ज देण्याचा निर्णय घेतला. हे कर्ज फेडण्यासाठी सरकारला कोणतीही समयमर्यादा देण्यात आलेली नाही.
कुंभपर्वाच्या पार्श्वभूमीवर उत्तरप्रदेशमधील योगी आदित्यनाथ सरकारने आरंभलेल्या विकासकामांची गती अत्यंत मंद आहे. शहरात सर्वत्र पडलेले खड्डे, सर्वदूर पसरलेले धुळीचे साम्राज्य आणि सरकारी यंत्रणांचा सुस्तपणा यांमुळे शहरातील सध्याची परिस्थिती…..
अयोध्येत राममंदिराच्या उभारणीची ५ डिसेंबरपर्यंत घोषणा करा अन्यथा ६ डिसेंबरला सीतामढीतील मातीचा लेप लावून मी चितेवर बसीन आणि आत्मदहन करीन, अशी चेतावणी अयोध्येचे महंत परमहंस महाराज दास यांनी दिली.
मणीपूरमधील भाजप सरकारने राणी लक्ष्मीबाई यांची जयंती साजरी केल्याच्या कारणावरून टीका करणारी चित्रफीत प्रसारित करणारे पत्रकार किशोरचंद वांगखेम यांना ‘राष्ट्रीय सुरक्षा कायदा’ (रासुका) या कायद्यान्वये अटक करण्यात आली.
आदिवासींचे धर्मांतर करण्यासाठी जॉन चाऊ या अमेरिकेच्या ख्रिस्ती धर्मप्रचारकाला २ ख्रिस्ती मिशनर्यांनी सेंटिनल बेटावर पाठवल्याचे पोलीस चौकशीत उघड झाले आहे. या मिशनर्यांमध्ये १ महिला आणि १ पुरुष यांचा समावेश आहे.
शंखवाळी गावामध्ये श्री सांतेरी, श्री ईश्वर, श्री गावपुरुष, श्री नारायण, श्री भगवती, श्री विजयादुर्गा, श्री नरसिंह आणि श्री परमदेव यांची मंदिरे होती.
शबरीमला मंदिराच्या धर्मपरंपरांचे रक्षण करण्यासाठी संसदेत कायदा संमत करावा आणि आंदोलन करणार्या भक्तांच्या विरोधात प्रविष्ट करण्यात आलेले गुन्हे तात्काळ रहित करण्यात यावे, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीचे हरियाणा आणि पंजाब समन्वयक श्री. सुरेश मुंजाल यांनी केली.
अयोध्येत राममंदिराच्या उभारणीमध्ये कुठल्याही प्रकारचे अडथळे येऊ नयेत, यासाठी अयोध्या येथे १ डिसेंबरपासून अश्वमेध महायज्ञास आरंभ झाला. ‘विश्व वेदांत संस्थान’च्या वतीने करण्यात येणारा हा महायज्ञ ४ डिसेंबरपर्यंत चालणार आहे.
उल्हासनगर (जिल्हा ठाणे) येथे ख्रिस्ती मिशनर्यांकडून मोठ्या प्रमाणात धर्मांतर चालू असल्याने धर्मांतरबंदी कायदा त्वरित करावा, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांना दिलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली.