धर्माचरणाविषयी परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे मार्गदर्शक विचार

‘समाज सात्त्विक होण्यासाठी धर्मशिक्षण न देता केवळ गुन्हेगारांना शिक्षा करून गुन्हे टाळता येत नाहीत, हेही न कळणारे आतापर्यंतचे शासन ! हिंदु राष्ट्रात सर्वांना धर्मशिक्षण दिल्याने गुन्हेगारच नसतील !’   

इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांचे नागरिकांना हात जोडून अभिवादन करण्याचे आवाहन

हस्तांदोलन केल्यामुळे शारीरिक स्तरावर संसर्ग होतो, तसाच तो आध्यात्मिक स्तरावरही होतो. हात मिळवल्याने रज-तम या सूक्ष्म गुणांचा, तसेच अनिष्ट शक्तींचा संबंधितांना त्रास होण्याची शक्यता बळावते.

आपत्काळात रक्षण होण्यासाठी करावयाची प्रार्थना

सध्या कोरोनाच्या संकटकाळात आपण आपत्काळाची तीव्रता अनुभवतच आहोत. हा आपत्काळ दिवसेंदिवस अधिक भयावह होत जाणार आहे. अशा स्थितीत केवळ आणि केवळ भगवंतच आपले रक्षण करू शकतो. यासाठी प्रार्थना करणे महत्त्वाचे आहे.

प्रार्थनेचे महत्त्व जाणून धर्माचरण करा !

‘इच्छित कार्य देवतेला प्रार्थना करून केल्याने त्या कार्याला देवतेचा आशीर्वाद मिळतो. तसेच आत्मशक्ती अन् आत्मविश्‍वास वाढतो. त्यामुळे कार्य चांगले अन् यशस्वी होते.

हिंदु धर्मात सांगितल्याप्रमाणे आचरण करणे, हा आजच्या परिस्थितीवरील रामबाण उपाय !

हिंदु धर्मामध्ये ‘धर्माचरण करून स्वतःची उन्नती व्हावी’, यादृष्टीने विचार केला जातो; म्हणून ‘सर्वेत्र सुखिनः सन्तु ।’, म्हणजे ‘सर्व सुखी होवोत’, असे म्हटले आहे.

शांत निद्रा येण्यासाठी मार्गदर्शक सुत्रे

शक्यतो पूर्वेस किंवा दक्षिणेस डोके करून झोपावे. ‘पश्चिम किंवा उत्तर या दिशांना डोके करून झोपल्यास आयुष्याचा र्‍हास होतो’, असे विष्णु आणि वामन पुराणांत सांगितले आहे.

निरोगी जीवनाचा कानमंत्र

‘ब्रह्मरस घेईं काढा । जेणेें पीडा वारेल । पथ्य नाम विठोबाचें । आणीक वाचे न सेवीं ॥’, असे संत तुकाराम महाराजांनी ‘तुकाराम गाथे’त सांगितले आहे.

जेवणाच्या वेळा पाळा, आरोग्य मिळवा !

आहार नीट पचण्यासाठी जेवणाच्या वेळा आयुर्वेदाला अनुसरून हव्यात. या वेळांविषयी दिशादर्शन करणारा हा लेख !

आहार कसा नसावा आणि कसा असावा ?

अती तळलेले आणि मसालेदार पदार्थ, शिळे पदार्थ अन् पोषणमूल्य नसलेले आणि पचण्यास जड असलेले पिझ्झा, चिप्स, वेफर्स यांसारखे ‘फास्ट फूड’ खाऊ नका.