मांसाहार का टाळावा ?

‘मांसाहारामुळे रुधिराभिसरण आणि श्‍वासोच्छ्वास यांत अडथळे येतात. मांसाहारी लोकांना हृदयरोग, छाती आणि पोट यांचा कर्करोग किंवा अन्य रोग होतात.

कांदा आणि लसूण न खाण्यामागील शास्त्र !

द्विजांनी लसूण, गाजर, कांदा, छत्र्या (मशरूम) आणि अशुद्ध ठिकाणातून उत्पन्न झालेले अन्न खाऊ नये. ‘अमेध्य प्रभव’ म्हणजे अपवित्र पदार्थांपासून अथवा प्रदेशापासून ज्यांची उत्पत्ती आहे, ते पदार्थ ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य यांना अभक्ष्य म्हणून सांगितले आहेत.

अन्नाच्या संदर्भातील वाईट शक्तींचे वर्चस्व दर्शवणारी लक्षणे !

अन्नाच्या संदर्भातील वाईट शक्तींकडून व्यक्तीला होणार्‍या त्रासाची काही लक्षणे येथे दिली आहेत. यावरून सात्त्विक आहाराचे महत्त्व लक्षात येईल !

सात्त्विक आहाराला साधनेची जोड द्या !

शरीर निरोगी राखण्यासाठी, तसेच मानवाचा प्रवास मानव्याकडून दानव्याकडे न होता देवत्वाकडे होण्यासाठी सात्त्विक आहाराची आवश्यकता असते. त्यासाठी सात्त्विक आहार घ्यायला हवा.

‘विळीवर बसून भाजी चिरावी’, असे का सांगितले आहे ?

विळीवर उजवा गुडघा वर घेऊन बसण्याच्या होणार्‍या मुद्रेतून जिवाच्या रजोगुणी विचारांच्या वेगावरही नियंत्रण राहून भाजी चिरणे, ही प्रक्रिया कुठल्याही त्रासदायक स्पंदनांची निर्मिती होण्यापासून मुक्त रहाते.

विद्यार्थ्यांना शाळेत जेवणाच्या डब्यातून घरी बनवलेले पदार्थ आणण्यास सांगणे !

बाहेरचे पदार्थ खाण्याने आपले विचार बिघडतात.’ मुलांना हे पटले. तेव्हापासून सर्व मुले घरचा डबा आणतात आणि ‘माझ्या आईने बनवले आहे’, असे सांगून मला आनंदाने देतात.

सत्त्वगुणी आहाराचे लाभ !

​‘शाकाहाराने मनुष्य सत्त्वगुणी बनतो. सत्त्वगुणाच्या संवर्धनाने त्याची आध्यात्मिक उन्नती होते, म्हणजेच नरजन्माचे सार्थक करणार्‍या सत्त्वगुणी आहाराचे सेवन करणे, म्हणजेच धर्मपालन करणे.

सात्त्विक आहार घेण्याचे नियम का पाळावेत ?

‘सत्त्वगुणी आहारातून प्रकृती जोपासणे, प्रकृतीतून मनाचे सत्त्वगुणाच्या साहाय्याने उत्थापन करणे, त्यानंतर बुद्धीला स्पर्श करून तिच्यातील प्रज्ञेला जागृती देऊन पुढे अहंला नियंत्रणात ठेवणे आणि नंतर चित्तावरील संस्कारांचे उच्चाटन करून नरजन्माचे सार्थक करून घेणे,

मांसाहाराने तमोगुण वाढतो !

‘मांसाहार करणे, ही कृतीच तमप्रधान मानली आहे. ‘दुसर्‍या जिवाच्या हत्येतून निर्माण झालेले खाद्य देहातील सर्व गुणांचा र्‍हास करते’, असा धर्मनियम आहे. अशा तमोगुणी आहारातून मनुष्याचे असुरात रूपांतर होऊ शकते.

सात्त्विक आहाराचे महत्त्व !

आयुष्य, सत्त्व, बल, आरोग्य, सुख आणि प्रीती यांची वृद्धी करणारा; स्निग्ध; शरिरामध्ये जास्त काळ रहाणारा अन् मनास आनंददायक असा आहार सात्त्विक वृत्तीच्या लोकांना प्रिय असतो.