सकाळी ८ ते ९ ही व्यायाम करण्यासाठी सर्वांत योग्य वेळ !

व्यायाम रजोगुणप्रधान कृती आहे. त्यामुळे तो सकाळी सूर्याेदय झाल्यावर करावा.

‘रात्रीचे जेवण पचलेले नसतांना सकाळी लागणारी भूक’ ही ‘खोटी भूक’ असल्याचे सुश्रुत ऋषींनी सांगणे

जेव्हा वात, पित्त आणि कफ यांनी युक्त आणि पूर्णपणे न पचलेले थोडेसे अन्न पोटात शिल्लक रहाते, तेव्हा ते तेजावर (जठराग्नीवर) आवरण घालू शकत नाही. त्यामुळे जेवण पूर्णपणे पचलेले नसतांनाही भूक लागते.

‘सकाळी अल्पाहार करणे’, हे वात, पित्त आणि कफ यांचे संतुलन बिघडवण्यास, तसेच रोग निर्माण होण्यास कारण ठरते’, असे महर्षि वाग्भट यांनी सांगणे

सकाळी अल्पाहाराच्या वेळेस रात्रीचे जेवण पचलेले नसते; पण नेहमीच्या सवयीमुळे भूक लागते आणि आपण अल्पाहार करतो.

वेळीच सतर्क होऊन दिनचर्येतील चुका टाळा !

पाण्याच्या टाकीच्या तळाशी भोक पडलेले असतांना तिच्यामध्ये पाणी भरण्याचा कितीही प्रयत्न केला, तरी टाकी भरणार नाही. त्याप्रमाणे विकारांची वर सांगितलेली कारणे चालू असतांना कितीही औषधे घेतली, तरी कोणताही विकार बरा होणार नाही. आरोग्य हवे असेल, तर वेळीच सतर्क होऊन दिनचर्येतील चुका टाळायला हव्यात.’

फोडणीच्या पोह्यांनी पित्त होते का ?

फोडणीचे पोहे बनवतांना अत्यंत अल्प प्रमाणात तेल वापरले, तर पित्ताचा त्रास होत नाही. अत्यल्प तेल वापरूनही उत्तम चवीचे फोडणीचे पोहे बनवता येतात. ज्यांना हे येत नाही, त्यांनी ओळखीच्या सुगरणींकडून ते शिकून घेतले, तर घरातील पित्ताचे त्रास पुष्कळ न्यून होतील.          

केवळ ‘आयुर्वेदातील औषधे खाणे’ म्हणजे आयुर्वेदानुसार आचरण नव्हे !

स्वतःच्या मनाने पुष्कळ काळ एखादे औषध घेत रहाणे चुकीचे आहे. निरोगी रहाण्यासाठी आयुर्वेदातील औषधे नियमित खाणे नव्हे, तर केवळ पाचच मूलभूत पथ्ये पाळणे आवश्यक असते.

लक्षणांनुसार आयुर्वेदाची औषधे

घसा लाल होणे, घसा दुखणे, घसा खवखवणे, तसेच सर्दी, खोकला व ताप किंवा कणकण या लक्षणांनुसार आयुर्वेदाची औषधे.

सध्याच्या कोरोना महामारीच्या काळात रोगप्रतिबंधक शक्ती वाढवण्यासाठी सोपा घरगुती उपचार !

‘गुढीपाडव्याला कडूनिंबाची पाने प्रसाद म्हणून ग्रहण करतात. त्यामुळे या ऋतूमध्ये होणार्‍या विकारांवर कडूनिंब हे सुयोग्य औषध आहे. कडूनिंबाच्या पानांचा उपयोग पुढीलप्रमाणे करावा.

पोट साफ होण्यासाठी रामबाण घरगुती औषध : मेथीदाणे

मेथीदाणे खाल्ल्याने नैसर्गिकरित्या शौचाला होते. जुलाब होत नाहीत.

घरोघरी आयुर्वेद

ताप, अंगदुखी, उलटीची भावना, अंग जड वाटणे, भूक मंदावणे, वजन न वाढणे, अपत्यप्राप्तीसाठी अडचणी, मासिक पाळीशी संबंधित त्रास असलेल्यांनी काय टाळावे ?