प्रेमळ, तळमळीने सेवा करणार्‍या आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असलेल्या देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमातील वैद्या सुश्री (कु.) माया पाटील (वय ५३ वर्षे) !

मायाताईंच्या वाढदिवसानिमित्त मला त्यांची लक्षात आलेली गुणवैशिष्ट्ये आणि त्यांच्यात जाणवलेले पालट येथे दिले आहेत.

सनातन संस्थेच्या पायाभरणीत अतुलनीय योगदान देणारे निष्ठावान साधक : आधुनिक वैद्य दुर्गेश सामंत (वय ६३ वर्षे) !

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात २६ वर्षे राहून पूर्णवेळ साधना करणारे आधुनिक वैद्य (डॉ.) दुर्गेश सामंत, एम्.डी. यांचा ६३ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्यांचे सहसाधक अधिवक्ता योगेश जलतारे यांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.

कु. सोहम विंचुरकर याचे ‘महाराष्ट्र प्रज्ञाशोध परीक्षे’त सुयश !

साप्ताहिक ‘सनातन प्रभात’च्या वाचिका सौ. सुमती विंचुरकर यांचा मुलगा कु. सोहम अमोल विंचुरकर याला महाराष्ट्र प्रज्ञाशोध परीक्षेत उत्तम यश मिळाले आहे.

‘व्यष्टी साधना चांगली केली, तरच समष्टी साधना चांगली होऊन शीघ्र गतीने आध्यात्मिक उन्नती होते’, हे शिकवून तसे प्रयत्न करून घेणारे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !

‘कार्य आणि साधना यांचा मेळ कसा बसवावा ?’, याविषयी परात्पर गुरु डॉक्टरांनी वेळोवेळी शिकवलेले ज्ञान अमूल्य आहे.

सनातनच्या १२३ व्या संत पू. (सौ.) मनीषा पाठक यांनी सांगितलेले आध्यात्मिक स्तरावरील उपाय केल्यावर पुणे येथील सौ. अर्चना पाटील यांना आलेल्या वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती

शारीरिक त्रास होत असतांना पू. (सौ.) मनीषाताईंचा साधनाप्रवास आठवल्याने मन सकारात्मक होणे आणि भावपूर्ण सेवा होऊन पुष्कळ आनंद मिळणे

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी हिंदुत्वनिष्ठांना केलेले अमूल्य मार्गदर्शन

जोे साधना करतो, तोच खर्‍या अर्थाने ‘मनुष्य’, बाकी सर्व, म्हणजे साधना न करणारे ‘मनुष्य देहधारी प्राणी आहेत 9!’

स्वभावदोष निर्मूलन प्रक्रिया राबवण्याचे महत्त्व

मला दिसणारा किंवा मला जाणवलेला नकारात्मक विचार किंवा एखाद्याविषयीची प्रतिक्रिया एखादी असते’; पण त्याचे निर्मूलन वेळीच न केल्याने त्याची संख्या वाढते आणि तो माझा स्वभावदोष आणखी दृढ होतो.

नोकरी प्रामाणिकपणे करणारे आणि आईची सेवा मनापासून करणारे फोंडा, गोवा येथील श्री. दिलीप नलावडे (वय ६० वर्षे) !

यजमान प्र्रतिदिन कामाला जातांना आणि कामाहून आल्यावर सासूबाईंना नमस्कार करत असत. ते म्हणायचे, ‘‘माझी आई माझे दैवत आहे.’’ त्यांनी कधीच आई-वडिलांचे मन दुखावले नाही.

श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांचे अनमोल विचारधन

केवळ साधनेचा विचार करून चालत नाही, तर त्याप्रमाणे साधना करून अध्यात्म जगावे लागते, तरच मनावर साधनेचा संस्कार होतो; म्हणूनच ‘अध्यात्म हे कृतीचे शास्त्र आहे’, असे म्हटले जाते.

पुणे येथील श्री. समीर चितळे (वय ५० वर्षे) गंभीर रुग्णाईत असतांना त्यांनी आणि त्यांच्या कुटुंबियांनी पदोपदी अनुभवलेली अपार गुरुकृपा !

दर्शन घेऊन घरी येण्यास निघतांना श्री. म्हाळंक यांची भेट झाली. तेव्हा ते म्हणाले, ‘‘काळजी करू नका. सर्व नीट होईल.’’ तेव्हा ‘जणूकाही परात्पर गुरु डॉक्टरच आमच्यासाठी थांबले होते आणि आम्हाला आश्वस्त करत होते’, असे आम्हाला जाणवले.