सेवेची तीव्र तळमळ आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावर अपार श्रद्धा असणार्‍या कै. (श्रीमती) निर्मला अविनाश भावसार (वय ७३ वर्षे) !

चंदननगर, पुणे येथील श्रीमती निर्मला भावसार यांचे २९.९.२०२१ या दिवशी रात्री १२.१५ वाजता निधन झाले. त्यांची धाकटी सून सौ. शिल्पा आशुतोष भावसार आणि सहसाधक यांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये अन् अनुभूती पुढे दिल्या आहेत.

साधकांनो, ‘सनातनच्या संत पू. (श्रीमती) राधा प्रभु आणि बालसंत पू. भार्गवराम प्रभु यांच्याप्रमाणे भक्तीसत्संगांचा लाभ आपण घेतो का ?’, याचा अंतर्मुख होऊन विचार करा !

गेल्या ५ वर्षांपासून साधकांसाठी ‘ऑनलाईन’ भाववृद्धी सत्संगांचे आयोजन करण्यात येत आहे. सत्संगाचा प्रवास आता भावाकडून भक्तीकडे झाल्याने आता या सत्संगाचे नामकरण ‘भक्तीसत्संग’ असे केले आहे.

तीव्र आध्यात्मिक त्रास असूनही वडिलांच्या निधनाच्या प्रसंगी स्थिर राहून साधनेचे प्रयत्न तळमळीने करणार्‍या पुणे येथील सुगम संगीत विशारद कु. मधुरा चतुर्भुज !

पुणे येथील साधक मोहन चतुर्भुज यांचे निधन झाले. त्यांची कन्या कु. मधुरा चतुर्भुज हिला तीव्र आध्यात्मिक त्रास आहे, तरीही वडिलांच्या निधनाच्या कठीण प्रसंगाला ती स्थिरतेने आणि धैर्याने सामोरे गेली. त्या वेळी तिची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये आणि तिच्यात जाणवलेले पालट पुढे दिले आहेत.

सतत व्यस्त असूनही व्यष्टी साधना गांभीर्याने करणार्‍या पू. (सौ.) लक्ष्मी (माई) नाईक (वय ७३ वर्षे) !

एवढ्या व्यस्ततेतही त्या त्यांची व्यष्टी साधनाही तेवढ्याच गांभीर्याने करतात. त्यांच्या प्रार्थनेच्या वेळा ठरलेल्या आहेत. कुणी प्रार्थना करायला विसरले, तर पू. माई त्यांना ‘प्रार्थनेची वेळ झाली. चला या. प्रार्थना करूया’, असे सांगून प्रार्थनेची आठवण करून देतात.

प.पू. दास महाराज यांच्या ‘सहस्रचंद्रदर्शन’ सोहळ्यासाठी स्वच्छतेची सेवा करतांना तिथे आनंद आणि चैतन्य जाणवणे अन् सेवा संपल्यावर तिथे ‘राम’ हा शब्द उमटणे

‘माझे प.पू. दास महाराज यांच्याकडे येणे-जाणे आहे. मी लग्न होऊन सावंतवाडी येथे आले, तेव्हा माझी प.पू. दास महाराज यांच्याशी प्रथम भेट झाली. प्रथम भेटीतच त्यांनी माझ्यावर पुष्कळ प्रीतीचा वर्षाव केला. तो शब्दांत व्यक्त करणे कठीण आहे.

व्यष्टी साधना आणि समष्टी सेवा आनंदाने करून सनातनमय झालेल्या ६२ टक्के आध्यात्मिक पातळी असलेल्या  (कै.) श्रीमती प्रभा कानस्कर (वय ७९ वर्षे) !

९.१२.२०२१ या दिवशी कै. (श्रीमती) प्रभा कानस्कर देवाज्ञा झाली. त्या निमित्त कुटुंबियांना जाणवलेली तिची वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे येथे देत आहोत.

स्वयंपाकघरातील सेवेचे महत्त्व !

‘कुटुंब असो वा आश्रम असो, प्रत्येकाचा स्वयंपाकघराशी संपर्क असतो. त्यामुळे येथे सेवा केल्यास प्रत्येकाशी संपर्क येतो. येथे प्रत्येकाची आवड-नावड, पथ्य या सर्व गोष्टी कळतात. त्यामुळे अनेकांशी जवळीक होते.

प.पू. भगवानदास महाराज आणि पू. रुक्मिणीमाता यांनी श्री. भांभूकाका जोशी यांच्याकडील मुलाचा (आताचे प.पू. दास महाराज यांचा) स्वतःचे मूल म्हणून स्वीकार करणे

२१.१२.२०२१ या दिवशीच्या दैनिक ‘सनातन प्रभात’च्या अंकात भाग २. पहिला आज त्या पुढील भाग ३. पाहूया . . .

विविध सेवांचे दायित्व घेऊन तळमळीने सेवा करणारे सनातनचे साधक श्री. सुरेश कांबळे यांनी गाठली ६१ टक्के आध्यात्मिक पातळी !

सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांनी साधकांच्या एका अनौपचारिक सत्संगात ही आनंदवार्ता दिली.

व्यष्टी साधना आणि समष्टी सेवा आनंदाने करून सनातनमय झालेल्या कै. (श्रीमती) प्रभा कानस्कर !

९.१२.२०२१ या दिवशी आईला (कै. (श्रीमती) प्रभा कानस्कर) देवाज्ञा झाली. २२.१२.२०२१ या दिवशी तिच्या निधनानंतरचा चौदावा दिवस आहे. त्या निमित्त कुटुंबियांना जाणवलेली तिची वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे येथे देत आहोत.